नवीन लेखन...

भाषा माझी माता

माझी भाषा शोधीत आहे माझ्यातील माणसाचे तत्व भाषेला आई म्हणतात तिला हजार डोळे आहेत ! हे माझ्या आईने मला सांगितले होते की तिला सर्व काही माहित आहे, ती माझी नस अन् नस ओळखते !! मला वाटते आमची भाषा सुद्धा आईच आहे आमच्यातील ती नस अन् नस ओळखते, ती ओळखते की कधी आमच्यात आनंदाचे झरे पाजरू लागतात […]

देवाची करणी

… देवाची करणी… नारळात भरलं पाणी तुझीच रे करणी आभाळाला नाव तुझं देवा.. तुझीच रे धरणी..!! दिवे लाखो चांदण्याचे चंद्र तुझा लामणदिवा उजेडाच्या दुलईवर खेळ खेळतसे हवा.. चुलीतली आग भरी पोट कशी नेतोस रे तरी सरणी..!! जग पाखरांचे वेडे फुलपाखरू कोषातून घडे.. पाण्यातल्या माशांना देतो पोहण्याचे कोण धडे.. जोंधळ्याचे भरले गोंडे.. उसात कशी साखरेची केली पेरणी..!! […]

मन आणि बुद्धि

मन , बुद्धि , आणि सदगुण , सदाचार म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराचे केवळ अंशात्मक असे दर्शन आहे. या सर्वच विधायक गोष्टी जर माणसात एकत्र आल्या तर तो नुसता माणूस राहणार नाही. त्यात देवत्वाचा अंश निर्माण होईल. जे जे चांगले आहे , सुंदर आहे , सत्य आहे , शाश्वत चिरंजीवी आहे तो एक ईश्वरी साक्षात्कार आहे. माणसाची बाह्य […]

शेतकऱ्यांचा धावा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास  यांनी लिहिलेली ही कविता नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा बरसणार कारे सुखाचा यंदा ।। भिजले कारे काळी माती होतील कारे तडे हद्दपार उगवतील कारे टपोरे मोती बनेल शिवार हिरवे गार नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…।। १ ।। देशील […]

आनंदाचा पारिजातक

छोट्या छोट्या अशा क्षणांतील मजा चाखता जगता यावे पार नसलेल्या आनंदालाही मग इवल्याशा मुठीत मावता यावे थकून सायंकाळी घरी आल्यावर प्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीने चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे जीवन उरवणाऱ्या क्षणांना धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे जीवनाशी नाळ अजून अबाधित […]

मुलांचं विश्व

आमच्यासाठी घर हेच आमचं संपूर्ण विश्व होतं विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग आमचंच घर कसं दिसत नाही आसूसून यांच्यासाठी आम्ही किती जमवले आनंदाचे कवडसे नाही खिजगणतीतही त्यांच्या आम्ही किंवा आमचे उसासे उमेद होती तेव्हा कशाकशाची तमा नाही बाळगली श्रमाची उमजत नाही बाळगावी का उमेदही यांच्या तारतम्याची केवढा ध्यास आम्हाला, यांचे हात लागावेत गगनाला पाय तरी ठरतील जमिनीत […]

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही. […]

बोल मेरे साथिया (ललकार)

१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं ! […]

लताचे पराभव !

७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय. […]

‘हूरहूर असते तीच उरी’ – मैफिलीचा हा किनारा !

शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “) […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..