युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन
युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करा; परकीय चलन वाचवण्यावर भर […]
अर्थ, वाणिज्य विषयक लेख
युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करा; परकीय चलन वाचवण्यावर भर […]
गेल्या काही वर्षांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आपल्या तंत्रज्ञानावलंबी आयुष्यात परवलीचे शब्द बनले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (‘एआय’) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने जगाला भुरळ घातली आहे, उत्साह आणलाय पण काहीशी भीतीदेखील निर्माण केलीय. विचार करणारी, प्रतिसाद देणारी बुद्धिमान यंत्रप्रणाली आता अर्थव्यवस्था, बाजारपेठा आणि आपले जीवन बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘एआय’ एक ‘गेम चेंजर’ ठरले यात काही शंका नाही. […]
‘द ईकॉनॉमिस्ट’चा हा आर्थिक अहवाल प्रामाणिक असल्याचे गृहीत धरले तर, भारताने डिजिटल पेमेंट व्यवहारात आणि ‘यूपीआय’ प्रणालीत मोठी मजल मारली असली तरी, अजून बऱ्याच सुधारणेला वाव निश्चितच आहे. भारतातील संबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही चालू केली असेल अशी आशा बाळगूया ! […]
कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली. […]
भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. […]
कर्नाड २०१० पासून एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी आहेत. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर,त्यानी १९७८ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी एचडीएफसीमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. […]
नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या. […]
जनधन योजनेने समाजातील उपेक्षित घटकांना अधिकृतपणे बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेत आणून आर्थिक अस्पृश्यता कमी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयास केला आहे. कोणत्याही सरकारी योजनेमाणे ही योजनादेखील यशस्वीपणे राबवण्यात खाजगी किंवा परदेशी बँकांपेक्षा सरकारी बॅंकाचा सिंहाचा वाटा आहे. […]
माधबी पुरी बुच- यांचा जन्म १२ जानेवारी १९६५ रोजी झाला बुच यांचे शिक्षण मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथे झाले. त्यानी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी प्राप्त केली, आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. […]
फाल्गुनी संजय नायर यांचा जन्म: १९ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला त्या एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक महिला आहेत , ज्या ब्युटी आणि लाइफस्टाइल रिटेल कंपनी न्याकाची संस्थापक आणि सीईओ आहेत , जी औपचारिकरित्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणून ओळखली जाते जे त्यांच्या स्वतःच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions