नवीन लेखन...

बेभान

जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा … […]

बापाची जागा

अरे माझी माय .. माझी माय .. म्हणून सगळेच बोंबलतात बाप तुमचा मेलाय काय…? आईनं जन्म दिला आईनं वाढवलं बापाचं योगदान काहीच नाही काय ? रडत होती पण लढत होती बरंच सोसावं लागलंय तिला बापाचा हात पाठीवर होता म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.! आईच्या डोळ्यातलं पाणी आणि दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात अरे दिसले नाही कधी […]

पंगत सोलापुरची

पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे. पण सोलापुरात ती खोटी ठरते.. इथे जे पिकतं ,तेच विकतं… कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग ही प्रमुख पिके… त्यामुळे “ज्वारीची भाकरी ” हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ.. सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा! दुपारी […]

आडनावांच्या नवलकथा – विसोबा खेचर

संत विसोबा खेचर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे नाईक किंवा सराफ. ते पांचाळ सोनार समाजातील होते. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ महामुनी असे होते. […]

जुन्या इमारती शतकानुशतके कशा टिकल्या?

सी मेंटचा शोध लागण्यापूर्वी बांधकामात इतर पदार्थांचा वापर होत असे. चुन्याचा शोध फार प्राचीन काळीच लागला होता, कारण उत्तर भारतात चुनखडीचे खडक अस्तित्वात होते व आहेत. हे पांढरे खडक इतर खडकांच्या तुलनेत खूपच ठिसूळ व छिद्रमय असतात. ते फोडणे सहज शक्य होते. पावसाच्या पाण्याने त्याची धूप होऊन आजूबाजूला पसरत असे. त्याचा थर हळूहळू कडक होत असलेला […]

बिहार डायरी – पृष्ठ दोन : मु. पो. हाजीपूर !

८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे. […]

भूकंपरोधक बांधकामासाठी बीआयएस कोड १८९३ मध्ये काय सांगितले आहे?

भूकंपासाठीची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी उपलब्ध आहेत. ही तत्वे तयार करताना सर्वप्रथम इतिहासात झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार भूकंप-प्रवण क्षेत्र ठरवले जाते. कुठल्या भागात भूकंपाची किती शक्यता आहे ते ठरवले जाते, जसे कमी शक्यता, मध्यम शक्यता आणि सगळ्यात जास्त शक्यता अशी. ही मार्गदर्शक तत्वे भारतात सर्वप्रथम १९६२ साली अस्तित्वात आली. त्यानंतर त्यात वेळोवेळी बदल […]

बिहार डायरी – पृष्ठ एक : पाटणा

धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून (चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे – मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला. […]

‘वॉर’ फोटोग्राफर मार्गारेट बॉर्क-व्हाईट

‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले. […]

भूकंपरोधक इमारत बांधण्यासाठी बीआयएस कोड पाळणे आवश्यक आहे का?

भारतीय मानक ब्युरो यांच्यातर्फे भूकंपरोधक बांधकामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेली आहेत, ती सर्वांच्या मार्गदर्शनार्थ उपलब्ध आहेत मात्र तो कायदा नव्हे. एखाद्या इमारतीचा विकासक इमारतीच्या विकासाची निविदा भरतो तेव्हा त्यात बी आय एस कोड पाळावेत, अशी अट असते. म्हणजेच त्या निविदेतील अट म्हणून ते पाळणे बंधनकारक होते. कुठेतरी भूकंप झाला की सगळीकडे अचानक जागे झाल्यासारखी चर्चासत्रे होतात […]

1 2 3 4 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..