नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा

महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत. […]

बालगंधर्व रंगमंदिराची रंजक गोष्ट

बालगंधर्व रंग मंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्याअगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: रंगमंदिराची वीस लाख खर्च करून रंग मंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे. […]

राजकीय पक्षांचे जाहिरनामे

सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १५ – सावरकरांचे द्रष्टेपण

ज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे  समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते. […]

दैवगती

रेवा रिमोट कंट्रोलची मोठी गाडी घेऊन इकडे तिकडे बागडत होती . खुश होती . साडेचार वर्षाची चिमुरडी . सुप्रिया सारखा सावळा सतेज रंग , नाजुक जिवणी , टप्पोरे डोळे , अतिशय गोड परी दिसत होती . ‘ मम्मा , मम्मा ‘ अशा तिच्या हाका चालू होत्या . छोटा गोरा गोरा पार्थ गाडी बरोबर धावत होता . […]

संत तुकारामांचे मानवतावादी चरित्र

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. धनराज धनगर यांनी लिहिलेला हा लेख मध्ययुगीन कालखंडात आपल्या समाजाभिमुख आचारसंहितेच्या बळावर वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय संप्रदाय ठरलेला दिसतो. या संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून संत तुकारामांचा उल्लेख केला जातो. केवळ वारकरी संप्रदायाच्याच नव्हे तर एकूण सर्वच संप्रदायातील साहित्यनिर्मितीचा विचार करता सर्वाधिक लोकप्रिय साहित्यनिर्मिती ही संत तुकारामांचीच असल्याचे […]

मनातलं….

अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द ! […]

सांगळीवरचा प्रवास

सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. […]

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते. […]

भुताचे बाप

गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे . कधी शेतात संध्याकाळी अंधारले की या ओढ्यातून अलीकडे यायची […]

1 82 83 84 85 86 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..