नवीन लेखन...

शोधा म्हणजे सापडेल!

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.” […]

तुला शिकवीन चांगलाच धडा …..

त्यांची जिद्द बघून त्याने सांगितले की, उद्या इंडिपेंडन्स डेच्या बंदोबस्तात तो व्यस्त असेल. पण एकदोन दिवसात तो जरूर त्या मुलीचा शोध घेईल आणि तिला धडा शिकवण्याच्या कामात त्याला नक्की मदत करेल. […]

पूर्णविराम (कथा)

एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. […]

अमेरिका – एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. […]

थोडे अमेरिकेविषयी

आजकाल आपल्यापैकी अनेकजण अमेरिकेत येत जात असतात. अमेरिकेविषयी त्यांना माहितीही असते. त्या माहितीत मी ही थोडी भर घालीत आहे. मुळात अमेरिका ही अन्य देशांतील लोकांना सर्वस्वी अपरिचित होती.. भारताच्या शोधात कोलंबस निघाला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्याला लागला. […]

तुका आकाशा एवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. माधुरी विजय भट  यांनी लिहिलेला हा लेख श्री ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवतधर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची कामगिरी देहूच्या तुकोबारायांनी पार पाडली. जगामध्ये पूर्वीपासून तसेच आजही भारतीय अध्यात्मविद्या हीच अग्रणी राहून मार्गदर्शन करीत आहे. भारतीय संतांनी विशेषतः महाराष्ट्रातील पाचही संप्रदायातील संतांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला. […]

निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा

महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत. […]

संत तुकारामांचे मानवतावादी चरित्र

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. धनराज धनगर यांनी लिहिलेला हा लेख मध्ययुगीन कालखंडात आपल्या समाजाभिमुख आचारसंहितेच्या बळावर वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय संप्रदाय ठरलेला दिसतो. या संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून संत तुकारामांचा उल्लेख केला जातो. केवळ वारकरी संप्रदायाच्याच नव्हे तर एकूण सर्वच संप्रदायातील साहित्यनिर्मितीचा विचार करता सर्वाधिक लोकप्रिय साहित्यनिर्मिती ही संत तुकारामांचीच असल्याचे […]

तुकारामांचे ‘अभंग-काव्य’

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये विजय मडव  यांनी लिहिलेला हा लेख संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही नावे वारकरी संप्रदायासाठी संजीवक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्या भागवत धर्माचा संत नामदेवांनी पार पंढरपूरपासून पंजाबपर्यंत विस्तार केला. त्यामुळे या संप्रदायामध्ये अगदी विविध स्तरातील विविध जातीतील अगदी तळागाळातील लोकसुद्धा सामील झाले. ह्याच कारणामुळे एक […]

संतांचे सामाजिक कार्य आणि तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली […]

1 2 3 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..