नवीन लेखन...

पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून […]

जेवण संस्कृती पाटपंगत – डायनिंग टेबल ते…….कुठेही.

आमच्या लहानपणी , “मुकाट्याने जेव बरं, आणि नंतर काय ती बडबड कर…. “ हे वाक्य जेवताना कमीतकमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच. म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र पाटावर बसायचो, पण आजच्यासारखं गप्पा मारत, हास्य विनोद करत जेवण होत नसे. बोलत बसलं की, तेव्हढ अन्न कमी जातं पोटात, ही आयांची धारणा होती. त्यामुळे मोजकच , जरुरीपुरतं बोलायचं […]

एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज […]

स्वातंत्र्यसंग्राम : कोकणातील क्रांतिकारक

मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे? […]

अस्तित्व

खरं तर प्रत्येकाच एक विशिष्ठ अस्तित्व असतं आत्मसन्मान जपताना जीवनच पणाला लागतं जगतानाही खरं तर कुणीच कुणाचच नसतं सारी नाती व्यवहारिक हे सर्वत्र जाणवतं असतं सोबती सुखाचे असतात दुःखात तसं कुणी नसतं प्रत्येकाचे संचित वेगळे प्रारब्ध भोगायच असतं मन संवेदना सारख्याच सारं काही सोसणं असतं काही किती जरी लपवलं सत्य ! समोर येतच असतं ******** — […]

अभ्यासिका

साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत. […]

उगाच काहीतरी -२०

लेट सिटींग डिस्कलेमर : हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात. ‌आपल्या भारतीयांचे काही वैशिष्ट्य असतात म्हणजे भारतीय मेहनती असतात. प्रामाणिक असतात, आणि लवचिक असतात.याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या कॉल सेंटर वगैरे. परदेशी वेळेच्या हिशोबाने आपल्याकडे काम करण्याच्या जी लवचिकता आहे त्यामुळेच आपल्याकडे bpo आणि कॉल सेंटर एवढ्या प्रमाणात स्थापित होऊ शकले […]

क्रिप्टोकरन्सी आणि बरेच काही…

क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. हे वास्तविक-जागतिक चलनासारखेच आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही आणि ते कार्य करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते. […]

चैतन्य

**** बरस बरसला घन रिमझिमल्या धारा चंद्र नभीचा भिजला सुस्नात झाली वसुंधरा धुंद सुगंध मृदगंधला सभोवती दरवळणारा श्वासात श्रावण श्रावण पवन तो झुळझुळणारा जीवास चाहुल तृप्तिची सुखावितो विंझणवारा सृष्टित साक्ष चैतन्याची साक्षात स्वर्ग भुलविणारा ******* — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २९७ १९/११/२०२२

निव्वळ आभार प्रदर्शन नव्हे तर हेतुपुरस्सर कृतज्ञता !

हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते- […]

1 2 3 4 5 6 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..