नवीन लेखन...

सखा

माझ्या मनाच्या कोपर्‍यांत, तू घर करुन असतोस जरी मला वर्षातून एकदाच भेटतोस लहरी तर इतका की, लहानासारखा रुसतोस अन् ठरलेल्या वेळी यायचच टाळतोस, पण आलास की, हळवा होऊन मला बिलगतोस, म्हणून तर मला तू खूप आवडतोस येताना ओंजळभर सुगंध आणतोस, अधिर मनाला क्षणांत खुलवतोस. कधी कधी भारीच हं, धसमुसळा वागतोस अन् निलाजरेपणाने अंगचटीलाही येतोस, पण आलास […]

भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी १८-२४ फ़ेब्रुवरीला आले होते. या भेटीत नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अन्य मंत्र्यांशीदेखील चर्चा केली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या या भेटीत भारत आणि नेपाळ दरम्यान सात करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. भारताने पूर्वी आश्‍वासन दिल्यानुसार, १४ जिल्ह्यांत उद्ध्वस्त झालेल्या ५० हजार घरांच्या […]

काहीतरी आगळे वेगळे

उतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड […]

दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता । तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता ।।१।। शुष्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा । शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।।२।। पाझर फुटण्या प्रेमाचा , भाव लागती एकवटूनी । उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी ।।३।। दया प्रेम या भावांमध्ये, दडला […]

जागतिक महिला दिन

झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला… स्त्रिला जन्म देताना पुरूषाला वेदना झाल्या असतील – नसतील ही पण पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्‍या वेदना पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला… स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारही […]

काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला […]

भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले. कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही […]

आगर व आगरी : एक धांडोळा

प्रास्ताविक : माझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर […]

महाशिवरात्री

शिवापासून वेगळा झालेला जीव पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा काळ म्ह्णजे जीवन… पण जीव रमतो जगण्यातील मजा लुटण्यात आणि गुंतून पडतो असंख्य मोहात… शिवाला विसरलेल्या जीवाला पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत… कवी- निलेश बामणे

मच्छरांचे साम्राज्य

नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) हीने देखील […]

1 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..