नवीन लेखन...

मग मदतीची अपेक्षा ईतरांकडुन कशासाठी…..?

सोमवार होता… साधारण दुपारी 1ची वेळ होती. देवळाच्या बाहेर कीमान 75 वर्षाची आजीबाई देवदर्शन करुन घाईगडबडीमध्ये बाहेर पडत होत्या. पण अचानक थांबल्या व हात धरायला काही शोधु लागल्या. मी क्षणार्धात ओळखले की प्रकृतीची गडबड असेल. मी व ईतर काहीजण त्यांना धरुन बाजुला घेऊन बसवलो. पण ईतरजण म्हणजे स्वताःला सुशिक्षित समजणारे आमच्याकडे हीन पध्दतीने पहात त्या आजीबाईकडे […]

मुंबईत अजूनही शिल्लक असलेल्या ब्रिटीशकालीन इतिहासाच्या खुणा..

आपला, आपल्या शहराचा व देशाचाही इतिहास आपल्याला माहित हवा..जे आपला भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य क्षमा करत नाही हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलंय.. मी मुंबईत जन्मलो, वाढलो व त्यामुळे मला सहाजीकच मुंबईच्या इतिहासात रस आहे आणि तो निर्माण करण्याचं काम केलं मुंबईच्या फोर्ट परिसराने.. मुंबईचा फोर्ट परिसर आपल्यावर गारूड करतोच..मग त्या इतिहासाचा मागोवा घेत गेलं की अनेक […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।। भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।। धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।। ” नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें ” […]

हल्ली दिखाव्याचाच जमाना जास्त आहे…..

पहा ना… काय आहे हल्ली सर्वंचजण “मी खुपच बिझी आहे…. वेळच मिळत नाही…” अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात… म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो… असो… पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा…. हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच… किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या […]

एका भारतीय सेल्समनची गोष्ट

एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. दुसर्‍या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने […]

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर, सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर ।।१।। हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला, कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला ।।२।। परि ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत, उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत ।।३।। जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी, मिळालेल्या आवाजाला, समजे ती ऋणी ।।४।। डॉ. […]

“शेतकरी बंधुनौ आम्हा शहरवासियांना माफ करा…”

मी माफी अशा करिता मागतोय कारण आम्हाला आमच्यात काहीच सुधारणा करायच्या नाहीयेत किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची बचत देखील करायची सवय तर नाहीच नाही…. पहाना.. शहरवासियांना पाण्याचा ईतका मुबलक पुरवठा होतोय ना… की आम्हाला त्याची काहीच किंमत नाही… म्हणजे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी दररोजच वाया घालवतोत… साधी चारचाकी गाडी धुवायला… रुबाबदारपणे स्वच्छ दिसायला किमान 70 […]

एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावे

मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा…. अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव. अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर ग :- गडचिरोली, गोंदिया क :- कोल्हापूर म :- मुंबई ल :- लातूर उ :- उस्मानाबाद ठ :- ठाणे प :- पालघर, पुणे, परभणी […]

माझा जन्म

माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © […]

समर्थ रामदास स्वामी ……९

समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे. आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर […]

1 6 7 8 9 10 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..