नवीन लेखन...

मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

पालकहो… मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा.. आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय… सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की… मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात… गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही… म्हणजे पहा ना… प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय… नौकरी… शाळा… […]

भक्ष्य

नदीकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी, उडणाऱ्या माशीवरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।। नजीक येऊनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले, परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले ।।२।। बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी, झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।। ‘भक्ष्य बनने’ दुजा करीता, मृत्यूची ही चालते श्रृखंला, जनक असता […]

जाळी

धागा धागा विणून, केली तयार जाळी । गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी ।।१।। स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे । सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे ।।२।। तुटेल फुटेल तरी, सैलपणा येणे नाही । जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही ।।३।। जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ । संसारामधील क्लेश, झेलीत होती […]

दु:खाने शिकवले

रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे । बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे ।।१।। कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे । यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे ।।२।। धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा । आले संकट दाखवूनी देई, खरा हेतू जगण्याचा ।।३।। दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं । अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी […]

वेळ- ( TIME )

वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. वर्तमान […]

समर्थ रामदास स्वामी …….८

समर्थांनी दासबोधात सत्व गुण , रजो गुण , आणि तमोगुणांचे वर्णन केले आहे.हे तीनही गुण असलेली माणसे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.सर्व प्रथम आपण तमोगुण पाहू. समर्थांचा दासबोध वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्यांनी केलेले भाष्य हे त्रिकाळ बाधित सत्य आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. समर्थ ज्या काळात वावरत होते त्या काळात शहरे […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ।। जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ।। वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें ।। वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ।। कुणीतरी आला वाटसरु तो […]

समर्थ रामदास स्वामी ……७

शिवप्रभूंच्या महानिर्वाणा नंतर महाराष्ट्रात एक अभूत पूर्व पेच प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई त्यांच्या लहानपणीच निवर्तल्या होत्या.आई शिवाय वाढलेले मुल कधी कधी हट्टी असते.शिवरायांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे संभाजी महाराजांवर अत्यंत प्रेम होते.आईचे दुध नशिबी नसलेल्या संभाजी युवराजांवर हिरडस मावळातील एका नव्याने बाळंत झालेल्या तरुणीला राजमातेने “दुधाची आई “म्हणून गडावर पाचारण केले.या गुंजवणी […]

प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी, त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी ।।१।। क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी, बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी ।।२।। कळले नाहीं मजला, ही त्याची रीत, विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत ।।३।। उपास तापास करुनी, देह शुद्ध केला, भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला ।।४।। गुंतले होते […]

समर्थ रामदास स्वामी ………६

समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश […]

1 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..