नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

पांडुरंग-विठ्ठल

या दोन शब्दांचं अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही..रावा पासून रंका पर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत या दोन शब्दांचं आणि त्यावरच्या भक्तीचं गारुड आहे.. शेक्सपिअरने नांवात काय असतं असं म्हटलं होतं. त्यानं असं का म्हटलं, ते मला सांगता येणार नाही पण नांवात बरंच काही असतं हा माझा अनुभव आहे. अन्यथा […]

श्री गुरुदेव दत्त

गिरनार पर्वतावर साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात…. […]

अन्न हे पूर्ण ब्रह्म

आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती….. जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती . निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता. गुरू म्हणून […]

आपलं गोजिरवाणं बिर्ढ

आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥ “वालाचं बिर्ढ” नेहमीच “नंबर वन”, त्याचा पहिला मान दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥ चवीष्ट लोभसवाणं “बिर्ढ” खाणा-यांची भूकही वाढवतं ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥ कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा […]

भारतीय मसाला डब्बा

भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही ! […]

वटसावित्री नावाचे विज्ञान !

मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही […]

माझं कोकण

आता ‘माझं कोकण’ पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही. दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित. माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय. तरीदेखील आपल्या पिढीने जे ‘कोकण’ बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? ‘कोकण’ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल […]

कापूर पवित्र का मानला जातो ?

प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत केला जातो. कापराचे काही गुणधर्म   धार्मिक कारण  शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर […]

1 44 45 46 47 48 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..