नवीन लेखन...

बदर/बोर

।।लंबोदराय नम: बदरीपत्रं समर्पयामि।। उन्हाळयात प्रचंड प्रमाणात मिळणारी हि आंबट गोड रान फळे गणेशाला देखील हि वनस्पती प्रिय आहे म्हणूनच पत्री मध्ये हिला गजाननास अर्पण करतात.हिच्यात बरेच औषधी गुण देखील असतात. ह्याचे मध्यम उंचीचे काटेरी झाड असते.ह्याची त्वचा धुरकट रंगाची फाटलेली असते.पानांच्या कडा दंतुर असतात व पृष्ठ भाग खरखरीत लव युक्त असतो. ह्याचे उपयुक्तांग फळे व […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. ! […]

दुर्वा/श्वेत दुर्वा

।। गजाननाय नम: श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि ।। गजाननप्रिय दुर्वा खरोखरच तन मन शांत करायचे महत्त्वाचे कार्य करते. ह्याचे जमीनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप असते.अनेक पर्व असणारे व ह्या पर्व संधी जवळ उगवणारी मुळे ही पुन्हा जमीनीत शिरतात व पुन्हा वाढतात व पसरतात.ह्याची पाने १-१० सेंमी लांब असून,फुले हिरवी अथवा वांगी रंगाची एका मंजीरीत २-८ असून मंजीरी १-८ सेंमी […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात. […]

हर्बल गार्डन

ह्या नवीन सदरा मध्ये आपण आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त अशा काही वनस्पतींची माहीती जाणून घेऊयात. आपल्या पैकी बऱ्याच मंडळींना पुष्कळ वनस्पती तसेच त्याचे उपयोग माहीत देखील असतील पण काही गोष्टींची उजळणी करणे ही कल्पना देखील वाईट नाही हो ना. हो अजून एक मुख्य गोष्ट नमूद करायचे राहीलेच की! जरी आपण इथे काही वनस्पतींची माहीती वाचत असलात […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ३

आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं. […]

सत्कार, शाल आणि श्रीफळ

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं. मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण […]

ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी

बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले. बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. […]

मराठी कवी वसंत बापट

विश्वजनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर मा.वसंत बापट ‘नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक […]

ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक मा.बी. आर. इशारा

हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मा.बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. “इन्साफ” या चित्रपटाच्या लेखनापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. मा.बी. आर.इशारा यांनी चित्रपटसृष्टीत “बोल्ड‘ […]

1 2 3 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..