नवीन लेखन...

माझे शिक्षक – भाग ६ (आठवणींची मिसळ २०)

मी १९५९-६१ दोन वर्षे युनिव्हर्सिटीच्या फोर्टमधल्या जुन्या इमारतीत एम.ए. च्या लेक्चर्सना जात असे.एम.ए. इकॉनॉमीक्सचे वर्ग फक्त तिथेच असत.त्या काळी डॉ. दातवाला, डॉ.हजारी, डॉ. मिस रणदिवे, डॉ.लकडावाला, डॉ.ब्रह्मानंद, डॉ.शहा, प्रोफेसर गायतोंडे, प्रोफेसर गंगाधर गाडगीळ, प्रोफेसर लाड अशी त्याकाळची नामांकित मंडळी अर्थशास्त्र विभागांत होती. […]

न मागितलेल्या वेदना

काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून ‘सुखी माणसाचा […]

उगाच काहीतरी – १३

नेहमी चर्चा होत असतात की बाहेर सहलीला गेल्यानंतर आलेले भयानक अनुभव. आता या अनुभवांसाठी भुतंखेतं काहीतरी विचित्र घटना असलं पाहिजे असं काही नाही. भयानक अनुभव म्हणजे काय की जो तुमची झोप उडवून टाकतो. […]

इथच तर चुकतय

अपेक्षा न ठेवता फळाची कर्म करत रहायचे असे ऐकले आहे. पण सामान्य माणूस संतवृत्तीचा नसतो. फार फार नाही पण किमान जाणिव ठेवली तरी खूप आहे. मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे. आणि अशा वेळी मला शांत बसवत नाही. शाळेत असताना रोज आम्ही भेटलो की एक शिक्षिका स्मित हास्य करत वर्गावर जायच्या. एकदा त्या वरच्या मजल्यावर वर्गावर […]

भावशब्दी गीता

तव स्मरणांचे गीत होते तूच गीता शब्दभावली तूच, प्रेरणा संवेदनांची भावशब्दात प्रसवलेली तुझ्या निरागस लोचनी भावप्रीती ओथंबलेली सोहळे रम्य ऋतुऋतुंचे लाजती मोदे तव गाली नभांगणी कृष्ण सावळा तू पावरी अंतरी घुमलेली तूच सुगंधा दरवळणारी ममहॄदयी या गंधाळलेली हवे काय, अजुनी जीवनी तुझ्या स्मरणी मती गुंतली क्षणक्षण ही अधीर स्पंदने तव भेटीसाठी आसुसलेली –वि. ग. सातपुते. ( […]

सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल. […]

तुकारामांच्या अभंगांचं गारूड

तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. […]

गुढी पाडवा – माहात्म

सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा […]

1 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..