नवीन लेखन...

सारे आपलेच बंधु !

… म्हणून ज्या पद्धतीने आपण घरातील लोकांना आपलं म्हणून माफ करतो त्या पद्धतीनेच या समाजाला देखील आपल्याला माफ करता आलं पाहिजे. […]

१६ वैदिक संस्कार

संस्कार म्हणजे सदाचरण. मानवी जीवनातील कर्म ज्याला नैतिकतेची जोड आहे. संस्कार हा कर्माचा एक असा भाग आहे जो संस्कृती मधून जन्माला येतो. संस्कृती टिकली तर संस्कार टिकतात आणि संस्कारी कर्मातूनच संस्कृती जन्माला येते. हिंदु धर्मात संस्कृती आणि संस्कार या दोन्ही गोष्टीना खूप महत्व आहे. […]

मन माझे बावरे

आई अंबाबाई तू दर्शनाला ये गं तुझ्या भक्तित लिन मी मन माझे बावरे गं सातपुडा डोंगर रांगा तिथेच तुझी वस्ती गं थकला हा जीव माझा दर्शना मी कशी येऊ गं नवस मला फेडायचा जोगवा मला मागायचा गोंधळ तिथे घालायचा जागर मला करायचा मन माझे बावरे गं चुकलं का ,ही भिती गं आशिर्वच घेण्या तुझे मनोमनी आतुर […]

भय इथले संपत नाही !

सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. […]

चारोळी – भाकरी साठी वणवण

भाकरी साठी वणवण फिरलो दाही दिशा चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर अशी झाली माझी दशा — सौ. माणिक दिलीप शूरजोशी 

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ‘या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही म्हणुन हे जरुरी होते. […]

 सहचारीणी

दिपूनी गेले नयन त्या क्षणी बघता तिची सोज्वळ मुर्ती । हाक निघाली अंतःकरणीं तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।   जरी बघीतल्या अनेक सुंदरी ठाव मनाचे हिने जींकले । सहचारीणी ही होईल तुझी अंतरमनी शब्द उमटले  ।।   अनामिक जे होते पूर्वी साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।   […]

कॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]

गाठोड्यातलं सत्य

गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? […]

1 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..