नवीन लेखन...

सूर्यास्त

सूर्य चालला अस्ताला

सगळं चैतन्य बरोबर घेऊन

प्रकाशही बरोबर घेऊन

माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ?

मनापासून शोक सारी माणसं करत असतील का?

असंच सगळ चैतन्य प्रकाश

बरोबर घेऊन तो जातो

पण केवळ आठवणीत मागे उरतो

मागे उरतो.

सौ. झेलम संजय टिपणीस

अलिबाग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..