वैचारिक लेखन
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
अभक्त करितो अभक्ष खान (सुमंत उवाच – १०)
चुकीचा मार्ग कोणता? शाकाहारी न खाणे म्हणजे वाईट कर्म का? […]
ज्या प्रश्नी मन कोंडून जाते (सुमंत उवाच – ९)
मनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये. […]
पराक्रम ज्याचा त्याचा (सुमंत उवाच – ८)
दैनंदिन जीवन जगताना काही वेगळं काम केल्यास त्याचा बडेजाव सगळ्यांसमोर करून काही होत नाही. […]
दास म्हणो उदास म्हणो (सुमंत उवाच – ७)
अध्यात्म, संन्यास, त्याग या सर्व जगण्याच्या कला आहेत. पण या कलांचा वापर करून जर कोणी माणसाला लुटत असेल तर असलेल्या बुद्धीचा वापर होणे आवश्यक आहे. चांगल्या कडून चांगलं घेण्याची सुद्धा बुद्धी व्हावी लागते. […]
उभ्या कपारी मधला प्राणी (सुमंत उवाच – ६)
संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो. […]
भूल देऊनी करता क्रिया (सुमंत उवाच – ५)
नशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत. […]
उगारुनी काठी दुसऱ्या माथी (सुमंत उवाच – ४)
समोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच. […]
वाळू हाती न राहती (सुमंत उवाच – ३)
शाश्वत असं काहीच नाही. बदलत असतं सारं, मग एखादी गोष्ट जितकी आपण जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी ती आपल्याकडून जास्त निसटत जाते. […]
निष्कांचन ठरती वेडे (सुमंत उवाच – २)
हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात. […]
