नवीन लेखन...

काव्य जन्माची कथा – मधु मागसी माझ्या सख्या, परि

कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा […]

सूर तेच छेडिता

भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं ‘केसराचा पाऊस’ ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं […]

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!! जरी “सुन्या सुन्या” हे गाणे “उंबरठा” चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले […]

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे….

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला; अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच […]

मंगेश पाडगावकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे कवितावाचन…

कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया. https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा…   

बावनकशी सोने असलेली कविता – नको नको म्हणतांना

आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच. असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या […]

दोन आण्याची मोड

जवळ जवळ ८० वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांनी लिहीलेली ही कविता आजही लागू आहे […]

याचा अर्थ… तुम्ही मरताय हळूहळू.

पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता. या कवितेचा अनुवादक माहित नाही.  तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू. स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही. मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही […]

आलास..? ये, दार उघडंच आहे

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही… आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी […]

स्त्री – पुरुष

स्त्री – पुरूष हे एकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू मग त्यांच्या आकर्षणावरच पश्नचिन्ह का निर्माण होते बरे… स्त्रीने अंगप्रदर्शन करावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वाला कुलूप लावणे नव्हे बरे… परुाषाने स्त्रीकडे पाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी आणि स्त्रीने पुरुषाकडे पाहताना… न बोललेले बरे… स्त्रीला पुरुषाच्या ज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही […]

1 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..