नवीन लेखन...

जवान

न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला । दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥ जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे । ध्येय आमुचे, निर्धार आमुचा – देशासाठी बलिदान प्राणांचे ॥ नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते। प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥ इतिहासात अमर होईन, […]

सुरक्षित गुंतवणूक

कोविड- १ ९ महामारीचा परिणाम व्यक्तिगत , सामाजिक स्तरावर आणि पर्यायाने विविध संस्थांवर झपाट्याने होत आहे वा झाला आहे . जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा अतिशय विपरीत परिणामही झालेला दिसून येत आहे . सर्वच विस्कळित झाले आहे . एकंदरीत सगळीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये . कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आपली अत्यावश्यक […]

कालचक्र

तुझ्या विरहात जगताना वाटते सर्वस्व हरवुनी गेले खंत उरिची उदास करिते तुझ्याशी बोलणे राहुनी गेले… उमजुनही अव्यक्त राहिलो मन गुंतुनीही व्याकुळ झाले तुझ्याच लडिवाळ लोचनात विरघळणेच राहुनीया गेले… स्मरणात निर्मळी भावस्पर्श क्षण तो विसरणे राहुनी गेले क्षण कधीच नाही थांबले कालचक्रात ते वाहुनी गेले… कल्लोळ, सांजभावनांचा शब्दात सांगणे राहुनी गेले आळवुनही प्रीतभावनांना तुझ्याशी बोलणे राहुनी गेले… […]

रेल्वे बांधणीचा परामर्श

जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १८ – सावरकर आणि टिळक

लोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच  राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते. […]

मलेरिया रोगाची लक्षणे व चिन्हे

मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे […]

शब्द निःशब्द

भावशब्द कां? निःशब्द अव्यक्त कां? मनभावनां शब्दाविना कसे उमगावे सत्यार्थ अनंताचे सांगना… तव दर्शना आसक्त अंतरंग मनास, शांतवु कसे सांगना नाव तुझेच नित्य वैखरीवरी मौनात उच्चारु कसे सांगना… तव भक्तीरंगात मी दंगलेला दयाळा आळवु कसे सांगना शब्द, स्वर, सूर घुटमळलेले तुझ्याच नामस्मरणी गुंतताना… घुमते, मधुरम हरिची पावरी देवा तुला शोधू कुठे सांगना लोचनात, कैवल्य रूप तुझे […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १७ – सावरकर यांचे व्यक्तिमत्व

सावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. लहानपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे शरीर मजबूत होते चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. […]

मृत्युंजय

अज्ञात दिवा मी मिणमिणणारा संकटाचे येऊ देत वादळी वारे वावटळही ती येऊ दे आणि अंगावर येऊ देत सारे पण मी विझणार नाही मी जागृत रहाणार आहे पेटूनऽ…. पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे जरी मला ज्ञात आहे गेल्यावर मी, फक्त…. दप्तरी नोंद होणार आहे विस्मृती मला घेरणार आहे पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे जन्म-जीवन […]

जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

नमस्कार वाचकहो , आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारी पुढील अनेक वर्षे संपूर्ण विश्वालाच ; उत्तम आरोग्याची , सुरक्षेची आणि संपन्नतेची असू देत , ही परमेश्वराजवळ प्रार्थना …….. ! दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेखन प्रपंचातून आपल्यासमोर येत आहे …. जनपदोद्ध्वंस आणि व्याधिक्षमत्व असा विषय घेऊन . २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय […]

1 4 5 6 7 8 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..