नवीन लेखन...

टाच दुखी

आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते. पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही […]

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।। शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं […]

काही विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याची कारणे

पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छरांची पैदास अधिक वाढते. प्रवासादरम्यान बाहेर फिरताना, रेल्वेमध्ये, घरामध्ये हाता-पायांवर डास डंख मारतात. पण काही विशिष्ट लोकांना डास चावण्याचे प्रमाण आजूबाजूच्या व्यक्तींपेक्षा थोडे अधिक असते. त्यामागची वैज्ञानिक कारणं. *तुमचा रक्तगट ‘O’ असल्यास*Journal of medical entomology च्या 2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात. […]

याला जीवन ऐसे नाव भाग २०

पाण्याची शुद्धाशुद्धता पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे. त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही. अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन […]

बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारे सलमान खान

सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. सलमान खानचा जन्म२७ डिसेंबर १९६५ रोजी झाला.सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट ‘मैंने प्यार किया’ सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या […]

आजचा विषय मटार

थंडीच्या मोसम चालू झाला या मोसमात बाजारात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. जेवणात हिरव्या मटारच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मटार-पनीर, मटार-पुलाव, आलु मटार, मटाराचे कटलेट यासारखे विविध खाण्याचे स्वादिष्ट प्रकार मटारापासून बनवता येतात. लो कॅलरी आणि अनेक पौष्टिक तत्वे असलेल्या मटाराचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या मटाराचे लठ्ठ व्यक्तिंनी अवश्य सेवन करावे. मटारातील […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा  १ जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी   २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे  ३ कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे. […]

‘काम’ म्हणजे नेमकं काय?

भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय. […]

1 3 4 5 6 7 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..