दत्ता आंबेकर : देआई मंदिराच्या जीर्णोद्धारातून घडलेले सामाजिक परिवर्तन
दत्ता आंबेकर यांच्यासारखी माणसे कोणत्याही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. […]
दत्ता आंबेकर यांच्यासारखी माणसे कोणत्याही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. […]
काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. […]
क्रिकेटच्या मैदानावर साधारणपणे फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण / क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी उत्तम प्रकारे करणाऱ्या खेळाडूला अष्टपैलू म्हटले जाते. पण २७ जून, १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ या भारदस्त नावाच्या मराठमोळ्या गड्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर बॅडमिंटन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रशासन, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातही चमक दाखवून खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन व्यतीत केले. […]
२६ मे १८८५ रोजी नवसारी (गुजराथ ) येथे जन्मलेले व २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे निधन झालेले अवघे ३३ वर्ष ७ महिने २८ दिवस इतके अल्पायुष्य लाभलेले राम गणेश गडकरी म्हणजेच मराठी भाषेचे शेक्सपिअर , प्रेमाचे शाहीर , विनोदी साहित्यातील बिरबल सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट यांचा उल्लेख नाटककार म्हणून होत असला तरी ते खऱ्या अर्थाने ते कवीच होते. […]
(भारताचे एक उत्कृष्ठ अष्टपैलू मराठमोळे क्रिकेटपटू “दत्तू फडकर” यांची १२-१२-२०२५ रोजी जन्मशताब्दी पूर्ण होतेय. त्यानिमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून, त्यांच्यावर २०२३ च्या “शिवतेज” दिवाळी अंकात लिहिलेला लेख आपणांसमोर सादर) कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय […]
संपूर्ण गावात सुंदरबाई या नावाला एक विशिष्ट वलय आहे—आदराचं, सोज्वळतेचं आणि धार्मिकतेचं. सुंदरबाई या संपूर्ण गावच्या आधारस्तंभ आहेत. […]
आपल्या सैन्यदलातील शूर जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढा देत असतात, ज्यामुळे आपल्यासारखे सामान्य लोक सुखरूप राहतात आणि दैनंदिन आयुष्य निर्धोकपणे जगू शकतात. याच शूर परंपरेतील एक लखलखते मराठी नाव म्हणजे हुतात्मा ‘मेजर मनीष हिराजी पितांबरे’! त्यांच्या अतुलनीय धैर्य, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी मेजर मनीष यांना ‘कीर्तीचक्र’ देऊन गौरविण्यात आले. कीर्तीचक्र हा शौर्यासाठीचा देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. […]
समाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशे […]
सुचेता कृपलानी भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करत. […]
विजय लक्ष्मी पंडित भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजनयिका आणि राजकारणी होत्या. १९५३ ते १९५४ पर्यंत त्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या , या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आणि एकमेव भारतीय होत्या. १९६२ ते १९६४ पर्यंत त्या महाराष्ट्राच्या तिसऱ्या राज्यपाल देखील होत्या . […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions