नवीन लेखन...

झेंडू

उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

मातृभाषा

जगामंदी व्हावी थोर मनी अशी एक आशा मातीच्या गंधाने शोभे मराठी जी मातृभाषा डंका तिचा वाजतील मराठमोळी लेकरं बोल तिचे घुमतील साताही समुद्रापार सदैव तिच्या रक्षणा तत्पर आपण राहू तिच्या या सामर्थ्याने नभदिशा धुंद पाहू अभिजात सहवास लाभे अनादिकाळाने चंद्र, सूर्य, तारे नभी येतील पुन्हा नव्याने जोडतो मनांत तारा सह्यगिरीवरी वारा तिचे गुणगाण गाऊ तिची आरतीही […]

चौदाखडी

‘अ ‘ ने खाल्ले अननस ‘आ ‘ पळाला आईकडे ‘ इ ‘ ने घातली इजार ‘ ई ‘ ने पाहिले ईडलिंबू ‘ उ ‘ ना माहिती उपमा ‘ ऊ ‘ ने खाल्ला ऊस ‘ ए ‘ तर एकलकोंडा ‘ ऐ ‘ ची वाढते ऐपत ‘ ॲ ‘ तर घेतो ॲक्शन ‘ ओ ‘ ची जुनीच ओळख […]

विझलेली पणती

संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे । पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे । दिवाळी […]

दुर्बल काटा

रस्त्यावरुन चालताना रुतले पायात माझ्या काटे कितीक चालत होतो अनवाणी मी त्यात काट्यांचा काय दोष । दोष होता माझा खरा अनवाणी मीच चाललो दोष काट्याच्या मारुन माथी चूक माझीच मी लपवितो । येथे दुबळ्यांचे जगणे असेच नियम आहे या जगाचा तुडऊन जातील ते तुम्हास बघतील फक्त स्वार्थ स्वताचा । होऊ नका दुबळे तुम्ही कधी झुकू नका […]

कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं परि,  ढळत्या आयुष्यीं संधिप्रकाश तो दिसत होता,  सूर्य अस्ताशीं…१, काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे…२, समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे…३, ज्ञानविषय अथांग होते,  अवती भवती कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं,  विवंचना होती…४, निराश होऊं नकोस वेड्या,  कर्तृत्वाला काळ न […]

तेजस्वी काजवा

आभाळ दाटून आले चहूकडे अंधार झाला तोडण्यास लचके कुणाचे लांडगा सिंह झाला फुंकली हवा शिडात विषारी जातीयतेची भिडवतात धर्मांधांना भरण्या तुंबडी स्वतःची। भासवती निधर्मी स्वताला येथे तुम्हा आम्हास ऊचलता तळी ऊपऱ्यांची यांचा जातो जन्म लयास बहुसंख्य जातोय बळी ना अंत लांगुलचालनास भावना पायदळी तुडवतात ना खंत कधी कुणास । टपलेत मदारी येथे रोज दाखवती नवीन खेळ […]

गत आठवणी

सोडूनी मज गेलीस तू आता मी कसे जगावे वाटते तव आठवणीत जीवन हे संपवावे । एक एक क्षण प्रेमाचा का आठवणीत रहावा ह्रदयातील त्या आठवणींना अश्रुंत संपवावे । ठेवले जपून ह्रदयात मी त्या मधूर क्षणांना का त्या मधूर क्षणांना पुन्हा पुन्हा मी आठवावे । आसमंत चांदण्यांनी झगमगून गेलाय येथे एका चांदणीसाठी मग मी का रुसून बसावे […]

एकांत

विझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत । झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात समई देवापुढील ही झालीय आता शांत । विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत । नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा […]

1 249 250 251 252 253 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..