नवीन लेखन...

एक ‘म्युझियम’ बने न्यारा..

जगातील प्रत्येक जण आपल्या जीवनात त्याच्या आवडीनुसार काही ना काही छंद जोपासतोच. त्या छंदाला जर योग्य खतपाणी मिळाले तर त्याचा विशाल वटवृक्ष होतो व त्या सावलीत अनेक उत्सुक वाटसरु रममाण होतात. पुण्यातील बाजीराव रोडवरील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मी शाळेत असताना ते पाहिले होते. पुण्याला भेट देण्याऱ्या पर्यटकांसाठी ‘पुणे दर्शन’च्या स्थळांमध्येही […]

कुदरत की गत न्यारी !

कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला. त्याच्या लक्षात आलं, सगळ्याला उशीर झालाय. सगळं संपत आलंय. कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय… […]

भक्तिसंप्रदाय समन्वय !!

वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही. […]

माझे स्वाक्षरी संग्रहालय – मुक्काम पोस्ट डोंबिवली

“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”.  “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय” […]

वेदना

भेट तिची माझी थेट नभ-धराची सुख क्षण भराचे आस जीवनाची भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी आठवांचा ताटवा,असे सदा सोबती सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना कोण घेईल समजून,माझ्या यातना माणसाचे जग की,दुनिया पत्थराची जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची भावना अनावर होती,सांज सकाळी बावऱ्या मनाला, नच सुचे काही जीवघेणी […]

भूमिका (कथा)

आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता. अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू! […]

कोळशातील ‘हिरा’

एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली… […]

कविता

मी कविता का लिहितो हे मला खरंच कळत नाही.. मीच, मला घातलेलं कोडं कांही केल्या सुटत नाही ! कारण जिच्यासाठी मी रात्रीचा दिवस करतो, आणि लिहितो, तिच्या पर्यंत त्या कधीच पोहोचत नाहीत.. आणि माझ्या व्याकुळ मनाची परत घालमेल नको, खपली निघायला नको म्हणून, मी ही त्या परत वाचत नाही.. तरी हि मी लिहितो….. का लिहितो कळत […]

मटालोखा मॉल

मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता. इंटिरिअर भुरळ पडणारे होते. कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते. मटालोखा मॉल […]

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा… […]

1 7 8 9 10 11 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..