नवीन लेखन...

बाबाची आठवण…..

काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा […]

फरिश्ता

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. “दगडूदादा, एक पाव भाजी दे दे […]

राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख !

दास डोंगरी राहातो …..! राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख ! दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून …. दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र थैमान घालणाऱ्या वाऱ्याचा …फुसांडत कोसळणाऱ्या प्रपातांचा … निसर्गाच्या या सगळ्या सामर्थ्यचं प्रतीक […]

तलम धागा

कळेना चालला आहे तुझा त्रागा कशाला कधीचा राहिला आहेस तू जागा? कशाला ? जिथे चिटपाखरूही फारसे फिरकत नसावे मला बोलावते आहे अशी जागा कशाला ? तुलाही वाटले होतेच की हे शेवटाला – कुणाला वावगे वाटेलसे वागा कशाला ! किती फुललेत रस्ते दाट गर्दीने सभोती हव्या आहेत लोकांना तरी बागा कशाला ? असे झाकायचे आहे खरोखर काय […]

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्‍या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात. रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्‍यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे […]

  दुजातील ईश्वर

दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर  । ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार  ।। देह समजून मंदिर कुणी,  आत्मा समजे देव  । त्या आत्म्याचे ठायी वाहती,  मनीचे प्रेमळ भाव  ।। आम्हा दिसे देह मंदिर,  दिसून येईना गाभारा  । ज्या देहाची जाणीव अविरत,  फुलवी तेथे मन पिसारा  ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता,  स्वार्थ दिसे मग पदोपदी  । […]

मशरुम खाण्याचे फायदे काय आहेत

मशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो. […]

पुण्यनगरी काशी – भाग १

बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या  शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे […]

मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. त्यामुळे मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली. […]

हे तुझ्या हातात का नाही

शक्यता अजिबात का नाही ? देव अस्तित्वात का नाही ? मोकळा असतो बर्‍यापैकी वेळ जाता जात का नाही ! चांगली ही, छान तीही पण.. पण तरी ती बात का नाही ? काय आपण बोललो होतो हे तुझ्या लक्षात का नाही ? लागला बाजार सौख्यांचा एकही स्वस्तात का नाही ? पिंजर्‍याच्या आतला पक्षी खात किंवा गात का […]

1 2 3 4 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..