नवीन लेखन...

मुंबईकर, पुणेकर आणि कोल्हापूरकर

प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या…. लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही. ……….एक मुंबईकर प्रिय मुंबईकरांनो , आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही. ………एक पुणेकर. आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा….. “चितळे चे दुध आणि जंबो वङापाव’ खाऊन बाँडी […]

एक नविन विचारधारा

गिरीश लाड यांनी “जात”या विषयावर केलेले भाष्य…मनाला खुप भावले. पहा तुम्हाला ही उमगते/आवडते का ते.. […]

दिवाळीच्या फराळाचे राशीवार खाद्यभविष्य

दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे . चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील . कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील . मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो ! कुंभवाले लाडू हवा असताना […]

आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली… 1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील.. 2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील.. 3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!! […]

नजर

एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत”. नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ […]

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत […]

असं असावं.. असं असावं..

मतपेटी ‘रिकामी’ असूनही लोकप्रिय असावं “राज ठाकरे” सारखं….! तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं “बाळासाहेब ठाकरें” सारखं…. लोकांच्या अपेक्षा उंच कराव्या “नरेंद्र मोदीं” सारख्या… ३५ वर्षात जे कमावलं ते ‘एका’ वर्षात गमवावं “नारायण राणे” सारखं..! मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा “बराक ओबामा” सारखा..! भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे “शरद पवार” […]

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची

आपल्या भारतीय संस्कॄतीची ओळख खास करुन आपल्या मुलांना द्या.  पाश्चात्यिकरणाच्या या जमान्यात ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे दोन पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष तीन ऋण  देव ऋण पितृ ऋण ऋषि ऋण चार युगे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग चार धाम  द्वारिका बद्रीनाथ जगन्नाथ पुरी रामेश्वरम धाम चार पीठे शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) […]

खास नवरात्रीसाठी

नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी मालाबंधन  नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत.  दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी. दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने […]

1 12 13 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..