युद्धस्य कथा रम्या
आज प्रत्येक देश म्हणत असतो की युद्ध हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतातच आणि देश अनेक वर्षांनी मागे जातो. देशाची बसवलेली आर्थिक घडी विस्कटून जाते. तरीसुद्धा हे जाणणारा, बोलणारा प्रत्येक देश नवनवीन शास्त्रसामग्रीचा शोध लावतच असतो. […]