नवीन लेखन...

भुतान : भारताचा सच्चा मित्र

भौगोलिकदृष्ट्या भूतान हा चारही बाजूंनी भूप्रदेशांनी वेढलेला देश आहे. भारत आणि चीनमधील “बफर झोन’  हा देश आहे. हा देश भारताचा सच्चा मित्र आहे. ही मैत्री टिकविणे आणि अधिक मजबूत करणे आपल्यासाठी हितकारक आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर भूतानने भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे. भूतानला आपल्याकडे ओढण्याचा चीनचा डाव लक्षात घेऊन भारताने या देशाबरोबरील संबंध मैत्रीपूर्ण राहतील असे धोरण ठेवले पाहिजे. […]

उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय. […]

बंध : निशब्द भावना

‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो. […]

वह सुबह कभी तो आएगी

१९५८ मध्ये साहिरने “वह सुबह कभी तो आएगी”..या चित्रपटासाठी हे गीत लिहले. मुकेशनेही आपल्या काळीज चिरत जाणाऱ्या आवाजात गायले… राजकपूरच्या डोळ्यातले हे स्वप्न आजही अनेकांच्या डोळ्यात तसेच थिजलेले आहे… […]

असा कसा, जसा तसा

असा कसा, जसा तसा, जीवनाचा हा प्रवास, किती कष्ट दुःखे, यातना, कधी आनंदाचा मधुमास,– कधी कटू कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, चवी जितक्या येती वाट्या, तितुके पडती विविध सायास,– कधी गंमत, कधी मजा, कधी जोरा, कधी सजा, कधी रंक होतो राजा,– कधी राजाचाच बने दास,–!!! केव्हा वाटे जीवनगाणे, सुरेल स्वर्गीय ते तराणे, कधी अंतर्दुःख पुराणे, […]

धरणीचा दूत म्हणुनी

धरणीचा दूत म्हणुनी, उंच आभाळी जाशी, सतत पंख फैलावुनी, प्रवास सारा करशी–!!! दूरवरी खूप उडशी, घेऊन निरोप खालचा, वर अगदी जाऊन पोचशी, जिथे ना पोचे ऐहिक दृष्टी,–; आयुष्ये ज्यांची संपली, त्यांची खुशाली आणशी,-!!! त्यांच्याविना सारी पृथा, वंचित पोरकी,बापुडवाणी, नाती-गोती इथली सारी, मात्र एकदम केविलवाणी,–!!! भन्नाट रान वाऱ्यासारखा, काळ जाई पुढे पुढे, घेऊन जाई संगतीला, आपुले सख्खे […]

प्रीतीची फुंकर

मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,– आज आठवून मी खालील कविता केली आहे,— मी आहे बघ जवळी, रात्र घनतम काळी, किती सोसशी वेदना, प्रीतीची फुंकर निराळी,–!!! असह्य होता तुझा, जीव किती कळकळे, काळजात थेट उठे, कळ […]

प्रेमगंध..

“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..? […]

मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे?

माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती विश्वास होता बघा. हे सर म्हणजे एकदम बाप माणूस हे आपणास ठाऊक आहेच. सगळया मानवांपेक्षा या सरांचा मेंदू अधिक विकसित झाल्याचं नंतर सिध्द झालं.इतर मानवांपेक्षा हुषारीच्या बाबतीत अनेक पावलं समोर असलेलं सर असं म्हणतात म्हणजे ते सत्यच असलं पाहिजे,नाही का? […]

1 4 5 6 7 8 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..