नवीन लेखन...

भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन २०१६ : ‘महासागरातून एकात्मता’

भारतीय सैन्यदलाचे सरसेनाध्यक्ष या नात्याने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नौसंचलन आयोजित करण्याचा पायंडा स्वातंत्र्यानंतर पडला. 6 ते 8 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशाखापट्टणमच्या समुद्रतटावर अशा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौसेना संचलनाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या नौसंचलनांपेक्षा हे अधिक भव्य आणि विराट होते. चीन हिंदी महासागरातील प्रभुत्वासाठी कितीही अटीतटीचे प्रयत्न करो, मलाक्का स्ट्रेटपासून होरमुझपर्यंत हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवणारी भारतीय नौसेना ही […]

समर्थ रामदास स्वामी – भाग २

एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम […]

मरतुकडी गाय

नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली. चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या […]

ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण

प्रश्नः- ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय? उत्तरः- प्रिन्सेस डायनाचा मृत्यु! प्रश्नः- काहीतरीच काय? प्रिन्सेस डायनाच्या मृत्युचा व ग्लोबलायझेशनचा काय संबंध? उत्तरः- त्याचे असे आहे! एक ‘ब्रिटिश’ प्रिन्सेस तिच्या ‘इजिप्तशियन’ बॉय फ्रेन्डबरोबर ‘जर्मन’ कार मधून जात असताना ती कार एका ‘फ्रेन्च’ टनेलमध्ये क्रॅश झाली. त्या गाडीला ‘डच’ इंजिन होते. त्या गाडीच्या ‘बेल्जियम’ ड्रायव्हरने ‘स्कॉटलन्ड’ मध्ये तयार झालेली स्कॉच […]

डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘वेश्या’ या कवितेचे रसग्रहण

डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात… मी पण एक स्त्री आहे, अडगळीत पडलेली ‘वेश्या’ म्ह्णतात मला, पोटासाठी अडलेली या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी, वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेऊनी ।।१।। दूर जाऊनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरीता, जग सारे घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता ।।२।। वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला वृक्ष, पिल्लासाठी गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य ।।३।। शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी पडला होता, पिल्लामधली कुजबुज, असह्य […]

समर्थ रामदास स्वामी – भाग १

परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख “नारायण ठोसर” असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे […]

एक अफलातून व्यासंग

एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे …..
[…]

बोध कथा – उंदीर आणि बिल्ली मौसी

स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले,  त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा  कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो  स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय?   माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही.     स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती.  उन्दिरांच्या […]

1 2 3 4 5 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..