नवीन लेखन...

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला, भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला । कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले, माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले । वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं, फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं । जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे, प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे । मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले […]

मनाचे श्लोक – १६१ ते १७०

अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते | सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161|| अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी | परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162|| देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला | […]

टेलिमार्केटिंग कॉल कसे एन्जॉय कराल ?…

‘ सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी […]

Evergreen दादर

लाडाचं कोडाचं आमचं evergreen ‘दादर’ आमच्यासाठी तर ते जणू Godfather | दादर म्हणजे मुंबईच्या ‘पाठीचा कणा’ , टिकून आहे तिथे अजून ‘मराठीबाणा’ | उच्च वर्गिय, उच्च शिक्षितांचा डौल इथला देखणा, मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीने जपल्यात पाऊलखुणा | ‘शिवाजीपार्क’ म्हणजे आमच्या दादरची ‘जान’ शिवाजीमंदिर, प्लाझा, आमच्या दादरची ‘शान’ | मध्य पश्र्चिम रेल्वेचा ‘केंद्रबिंदू’ दादर दादर T.T., रानडेरोड, चौपाटीचा आम्हां […]

देवपूजेतील साधन – शंख

सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते. महाभारतातील युध्दप्रसंगी […]

निरोगी देही नामस्मरण

निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नसेल. आज चित्र असं आहे की आपला हा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिला आहे की नाही याचीच शंका यावी. गेल्या […]

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते । मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।। दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते । प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।। स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..