नवीन लेखन...

आत्महत्या

हल्ली का कोणास जाणे सभोवताली पडत असतो पाऊस बातम्यांचा फक्त आत्महत्येच्या… त्या बातम्यांचा तर होत नाही ना परिणाम रिकाम्या मेंदूवर त्रासलेल्या माणसांच्या… समस्या, दुःख, विरह आणि वेदना कधी नव्हत्या त्या तर सोबतीच होत्या युगानुयुगे मानवाच्या… नात्यातील गुंता भ्रम असतो आणि प्रेम असते माया आयुष्यात काहीच नसते वजनाचे आपल्या जिवाच्या… © कवी – निलेश बामणे ( ND.) […]

किनारा

चल सखये,जरा विसावू नदी किनारी बघ आठवांचा खोल डोह या किनारी गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।। वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी ओढ निरंतर, सारितेला मिलनाची चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।। मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी चल न्याहळू त्या निरव शांत […]

अस्तित्व

“अव्यक्त” जे व्यक्त होतात ती मते कदाचित मनात,हृदयात पोहचत नसतील तरी ती कानावर पडली पाहिजेत, वाद विवाद संवाद कोलाहलात सुद्धा शोधले पाहिजेत, जे व्यक्त होत नाहीत त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आदर करुयात, इथे फक्त माझे अस्तित्वच मोलाचे नाही, या यात्रेत सहवास ,सह अस्तित्व सुद्धा मोलाचे आहे, तुझ्या,माझ्या व त्यांच्या जगण्याचे मोल सदैव समजले पाहिजे. ~ विजय नगरकर

1 90 91 92 93 94 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..