कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
क्षण !!
प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश तेथे कसे पोहोचलो हे ठाऊक असते तरीही म्हणतो- ” हे माझं आहे ” हा तोच क्षण- जेव्हा आसपासची झाडे काढून घेतात त्यांच्या दयाळू फांद्या पक्षी माघारी नेतात त्यांचे मधुर गुंजन विदीर्ण सुळके ध्वस्त होतात झुळूक हवेची […]
आई..! तुझे आयुष्य म्हणजे…
आई …! तुझे आयुष्य म्हणजे… आमच्या सुखी जीवनासाठी, अनवानी पायाने… निखाऱ्यातून ‘चालने’ होते. दुष्काळाच्या आगीतून, ताऊन-सुलाखून निघालेले, चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते. अंध्याऱ्या रात्रीतील… शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते. आम्हा सर्वांच्या सुखासाठी, स्वतःच, दुःखाचे विष पिऊन, विचारमंथनातून मिळवलेले, कंठातील अनमोल ‘रत्न’ होते. हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून, मनाच्या काळजावर कोरलेले, विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते. आपल्या सुखी कुटुंबासाठी, काबाड-कष्ट, […]
शब्दसांत्वनी
सत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं । […]
वोखटा जिव्हाळा
राहुनीया माणसांच्यातही साऱ्या […]
कुपी अत्तराची
तुझ्या आठवातुनी रमता, रमता […]
