‘जब भी कोई कंगना बोले’
जगात दोन प्रकारची माणसे सापडतात… पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी.. अगदी बचपनसे बुढापे तक.. ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत.. अगदी मरेपर्यंत.. यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत.. जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं ‘वैकुंठा’ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..) तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण […]
