ललित लेखन
काळजी नसावी
या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल? […]
विश्रब्ध
रेशीम धागा जेवढा ओढावा तेवढा तो गुतंतो मनातील विकल्पाचेही तसेच आहे जितकी ओढाताण तितकी गुंतागुंत मनातील विकल्प काव्यलेखन करतांना सहजपणे उमटतात. तसं तर काव्यलेखन ही मधूर समाधी आहे. काही क्षणासाठी का होईना पण जीवनातली सारी दुःखे ,दुःखाच्या सा-या जखमा आणी जखमांच्या सा-या वेदना विसरायला लावणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सुदैवाने तू त्या शक्तीशी परिचीत आहेस. […]
शबरीमलाच्या निनित्ताने..
नेहेमी ‘मन कि बात’ करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी आज मात्र थोडीशी ‘काम कि बात’ केलीय. ‘भारतीय विज्ञान काॅंग्रेस’ च्या १०६व्या अधिनेशनात बोलताना पंतप्रधांनानी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या जोडीला ‘जय अनुसंधान’ असा नारा देऊन, संशोधकांनी समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा असा सल्लाही दिला..’जय विज्ञान’ हा नारा आपले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वायपेयींनी या पूर्वी दिला होता. पंतप्रधानांनी […]
एक विनंती श्री स्वामी समर्थांना
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना श्री स्वामी समर्थांना केलेली ही एक विनंती… […]
‘येणें वरें ‘नितीनो’ । सुखिया झाला ।।’
आपण बऱ्याचदा ठरवतो एक आणि होतं वेगळंच. आता बघा ना, अगदी काल-परवाच, म्हणजे ३१ डिसेंबरला मी ‘जरा विसावतो या वळणावर’ हा लेख लिहून नविन वर्षात मी फार लेखन करणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं. माझ्या लिखाणात आणखी सकसता, सजगता आणि चौफेर दृष्टी येण्यासाठी, मला आणखी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असल्याचं मला गेले काही महिने जाणवतंय […]
संकल्प आणि कृती
वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे ? काय काय करणार आहोत ? याची यादी अर्थात “संकल्प ” Resoluations “,या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते. हे सर्व फेसबुक आणि इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडीने केली जाते . आपणही […]
संकल्पांचे घोडे
१ जानेवारी जशी जशी जवळ येऊ लागते तसे मला संकल्पांचे वेध लागतात. आता ह्या नवीन वर्षात आपण कोणकोणत्या संकल्पांच्या घोड्यांना गंगेत न्हाऊ घालायचे ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. […]
जरा विसावतो आता ..
वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. तो आपल्या दैनंदिन कर्तव्याचा भाग असतो व असं कर्तव्य ‘मी केलं’ या सदरात येत नाही. सर्वच जीवमात्र ते करत असतात आणि त्याचं मला फार कवतुक वाटत नाही. मला […]
