नवीन लेखन...

‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?

संकल्प  सिद्धीस जात नाही , अपूर्ण सोडावा लागतो    म्हणून  संकल्पच करायचा नाही  असं मुळीच  नाही . कारण  त्यामुळे  आपण विचार करतो , कृती करतो.  सातत्य आणि नियमितपणा  आपल्या   अंगी  बाणविला  जातो ,  त्यातूनच  आयुष्याला  एक शिस्त , वळण लागते. संकल्प हे  आश्वासन नाही. संकल्प म्हणजे कृतीमागची ‘प्रेरक’ शक्ती. माणसाच्या आयुष्यातील, संकल्प हा स्वनांकडून सत्याकडे नेणारा पूल आहे. […]

साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा

समाजातील जातीभेद,  अस्पृश्यता  यासारख्या  अनिष्ट  रूढी  आणि परंपरांना  साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. त्यांनी दिलेल्या अनेक  लढ्यांपैकी एक महत्त्वाचा लढा  म्हणजेच “पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा“ […]

नलिनी पुंडलिक गोखले – शंभर नाबाद

एक व्यक्ती  विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष  करीत,   संसार पुढे पुढे  रेटत  असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते  तेव्हा तिचं  कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे..   […]

‘पायऱ्या’ चढता चढता !

सत्य घटना आहे ही  . साधारण वीस ,बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट . भराभर पायऱ्या चढणारी मी एकदम सावध झाले . हळूच डावीकडे, उजवीकडे, पाठी मला कोणी बघत तर  नाही ना  ?  कोणी ओळखीचे दिसले नाही, असे पाहून मी पटकन आत शिरले . […]

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग ३

अशा अनेकांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या ‘बौद्धिक कक्ष्या’ रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वाचता वाचता’ पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्ष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडवत असतानाच, गोविंदरावांनी आपली ‘बौद्धिक क्षितिजे किती  अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडविले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा, श्री ह. रा. महाजनींसोबत ‘लोकसत्ता’ संपादक आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्सचे […]

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग २

सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते. […]

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते. […]

‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या  दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी  लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]

अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले. […]

महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’

त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..