नवीन लेखन...

आणि ते हुकलंच

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये मुरलीधर नाले यांनी लिहिलेला हा लेख बेंबीत कस्तुरी बाळगणाऱ्या मृगाला त्याची जाणीव नसते. ते बेभान होऊन त्या वासाचा शोध घेत जंगलात धावत सुटते. मानवाचे देखील काही अंशी तसंच असतं. जीवनाचं ध्येय काय व ते साध्य करण्यासाठी त्या स्वप्नाचा धांडोळा शोधत मनुष्य आयुष्य कंठीत असतो. आयुष्याच्या संध्याकाळी स्वप्न कितपत साध्य करता […]

९०० पूर्ण झाले…

आयोजक आणि निवेदक अशोक शेवडे यांच्याबरोबर काही कार्यक्रम मी केले. ठाण्याच्या शिवसमर्थ मंदिर ट्रस्टसाठी गाण्याचा कार्यक्रम केला. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘भजन-संध्या’ सादर केली. आमचे चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत काब्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त गझलचा मोठा कार्यक्रम ब्ल्यू रूफ क्लब येथे गायलो. दरवर्षीप्रमाणे संत एकनाथ मंदिर, भिवंडी येथेही संत एकनाथ षष्ठी निमित्त गाण्याचा कार्यक्रम सादर केला. […]

कॅज्यूअल्टी

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० […]

रूद्रनाथ आणि कल्पेश्वर

‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ […]

ब्रह्मसुखदा

सरिते सारखेच जगावे सदैव प्रवाहित असावे कशाचीच तमा नसावी मुक्त निर्भयी संथ वहावे हवे कशाला उगा चिंता भाळीच्या सुखदु:खांची विवेकाची कास धरावी सत्कर्मात झोकुनी द्यावे धनी जन्माचा तो हरिहर फासे सारे त्याच्या हाती क्षणाचा कां असे भरोसा त्या अगाधा स्मरत रहावे लाभले ते जपावे मनस्वी साऱ्यांच्याच मनात रहावे हवेत कशाला ते हेवे दावे संघर्षाविना जगती जगावे […]

विविधतेतून एकता – Unity in diversity

हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया. […]

झापडं !

माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे. […]

लातूर फेस्टिव्हलसाठी निमंत्रण

भिवंडी, चेंबूर, सातारा, बडोदे येथे काही कार्यक्रम करून आयोजक दिनेश केळकर यांच्या रोटरी क्लबसाठी मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर केला. ‘आनंद भारती’ या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त ‘शंभर संगीतकारांची शंभर गाणी’ असा अभिनव कार्यक्रम आखण्यात आला. संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार होता. सलग आठ तास होणाऱ्या या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार होती. अनेक […]

हर घर तिरंगा अभियान काय आहे

प्रस्तावना   :-   भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे  स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत […]

1 12 13 14 15 16 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..