नवीन लेखन...

रामजन्मभूमी इतिहास आणि न्याय

सर्वोच्च न्यायालयाचा  निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे. […]

मदिरापुराण

… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…! […]

झुरते तुझ्या विना

झुरते तुझ्या विना ये काव्य सरिता पुन्हा या सुंदर लेखणीविना ना फुटणार पान्हा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्य दरबारी आले पुन्हा सेवा घडणार नाही विद्येविना लाभ घडो तुझा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्यिक प्रवासी होणार पुन्हा निरंतर वाचना विना साहित्यिक निर्मिती ना घडणार पुन्हा घडणार पुन्हा — सौ. माणिक शुरजोशी

कवी यशवंत

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी चाफळ जिल्हा सातारा येथे झाला. कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची […]

माणूस आणि सुगंध

माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे त्याच्याच जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।। सुगंध…. माणसाला हवाहवासा वाटणारा आपल्याच मस्तीत वावरणारा घ्यावा तितका कमीच वाटणारा एकांतातही आसपास दरवळणारा सुगंध…. आयुष्याच्या वाटेवरील सुख-दुःखाचा झरा मोर-लांडोरीच्या बेधुंद नर्तकीचा पिसारा फुलांच्या कोमल त्वचेच्या आठवणी जपविणारा निसर्ग आणि नात्यांची मखमली वाढविणारा सुगंध…. माणसाचे मन सैरावैरा पळविणारा निसर्गाशी बांधून ठेवणारा दुखणी विसरायला लावणारा […]

खरी स्थिती

मला नाही मान मला नाही अपमान, हेच तूं जाण तत्व जीवनाचे….१ कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल हा मनाचा खेळ तुमच्या असे….२ कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती….३ विविधता दिसे ती कृत्रिम असे निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दिस कलतीला आल्यावर

दिस कलतीला आल्यावर ओढ लागते घराची माय बाप पोरं ढोर आसेसुन असतात कवाची येणार बा, येणार मा तोंडात साय दुधाची उरफाट जग हाय उलघाल उराची थांब जरासा पुरा कर झाली का येल केकावतो लमंढीचा म्हणतो फुकाचा तेल — शरद शहारे, वेलतूर

झाड म्हणालं…

जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. […]

सुखाच्या सरींनी मन हे बावरे

सुखाच्या सरींनी मन हे बावरे किती प्रेमळ माझा बाप रे वळणा वळणावर साथ त्याचीच रे भविष्यातिल संकंटांना मिळो तुझीच ढाल रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे सुसंस्कारीत मन माझे घडविले रे समाजात वावरतांना तिने मला जपले रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे झुलवतोस सुखी झुल्यावर […]

मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि.बा. मोकाशी

दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च […]

1 4 5 6 7 8 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..