नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १

आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः । यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥ मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे […]

देशभक्तीपर १० चारोळ्या

१) देशप्रेम देशावर करावेच जन्मभर २) सैनिक हे लढतात प्राणत्याग करतात ३) देशसेवा व्रतमाझे नित्य करी कार्य माझे ४) देशास्तव प्राण देऊ शुत्रुचाच प्राण घेऊ ५) राष्ट्रगीताचा ठेवूया मान करू सदाच त्याचा सन्मान ६) देशा साठी जे लढले ते सारेच हुतात्मे झाले ७) अमरत्व मला मिळो लढण्यास स्फुर्ती मिळो ८) क्रांती सुर्य उजळती दशदिशा गाजवती ९) […]

श्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग ५

या जीवनात जीवाला त्रस्त करणार्‍या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे. […]

श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४

विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं! गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !! निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:! महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!! गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत. आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप? विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान […]

काटेपुराण…

जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो… […]

अशीही अस्वस्थ स्वस्थता

लेखक – अतुल चौधरी – `आम्ही साहित्यिक’चे लेखक  – सर्वसामान्यांच्या साहित्य संमेलनापासून काय अपेक्षा असतात; त्यांचा व्यासपीठावरील सहभाग महत्त्वाचा असू शकतो का? […]

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त

काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो. […]

सुखानंद..

आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. […]

माझं नाटक !

मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं. […]

1 7 8 9 10 11 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..