नवीन लेखन...

देशभक्त – वैज्ञानिक !

असा देशभक्त वैज्ञानिक एकत्र आणि गरिब कुटुंबात जन्माला आला, लहानपणी कष्टाला, पण शिक्षणचा ध्यास नाही सोडला, त्यासाठी पेपरही विकला, डिग्र्या आणि सन्मानांचा गर्व नाही झाला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने वडिलांच्या संस्कारांचा आणि थोरामोठ्यांच्या सल्याचा आदर केला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने आयुष्यभर फक्त देशासाचे हीत बघितले देशासाठी काम केले ! देशाला आंतरीक्ष आणि अणू विज्ञान-तंत्रज्ञानात […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा । दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी । हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले । बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी ।। […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।। एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।। सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख । दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।। तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा । परि अंर्तमन सांगत […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

लावा ‘कवी’मनाला व्हिसा कुणी !

माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण, कविमन तर त्याहून ‘पक्षीण’, गगनात माराया उंच भरारी, मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी ! “यांना” विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ? आणि झरझर घरट्यात येते कधी ? स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी, तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी ! स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले, म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले ! कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण, […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम यश येई तुला, तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ, आपल्या शक्तीचे झेपेल कां ते, विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी निराश न होई, त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

1 392 393 394 395 396 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..