नवीन लेखन...

गुळाची ढेप

आई सकाळीच म्हणाली, “चला चला बब्बड,लवकर लवकर आवरा. आज आपल्याला किनई वजन करायला जायचं आहे………………” आई आणखी पण पुढे खूप काही बोलली. पण नेमकी त्याचवेळी कुकरची शिटी इतकी जोरात वाजली, की आईचं बोलणं मला ऐकूच आलं नाही. मला कळेना “वजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं?” ऑफिसला जाताजाता बाबा धावत-धावत आले आणि म्हणाले,’कशाला हवंय वजन नी भजन? […]

दोन बहिणी

तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच. एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या. सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या. मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि […]

कावळू

जरासं कुठे उजाडलं तर,लगेचच कावळ्याच्या पिल्लाची “कावकाव किवकीव” सुरू झाली.। इकडे तिकडे हुसहुस सुरू झाली. चळवळ वळवळ सुरू झाली. “आईच्या पायाला चोचीने खाजव. नाहीतर घरट्याच्या काड्या चोचीने उपस.” कावळूच्या ह्या कावकावीने आणि असल्या उद्योगाने कावळीण जाम करवादली. कावळीणीने आपली चोच घरट्यांच्या काड्यांवर कराकरा घासली. मान डावीकडे करुन पंखात चोच खुपसली. उजवा पाय वर घेऊन त्यावर पण […]

मी आणि परी

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी […]

बिरबलाच्या चातुर्यकथा – चंद्राची कोर आणि पौर्णिमेचा चंद्र

सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. […]

सू-सुटका!

ती अनोळखी आई सुध्दा प्रेमळ होती.आपल्या मुलासारखंच तिने मला जवळ घेतलं होतं.पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली,

‘सर्व-सर्व आयांचं,सर्व-सर्व मुलांवर खूप-खूप प्रेम असतं पण तरीही सर्व-सर्व मुलांना आपलीच आई हवी असते!!’ हो किनई?
[…]

बिग बॉस!

‘घरावर आंब्याचं टाळं लावल्याशिवाय नारळाचं श्रीफळ होत नाही’
[…]

मोरू.

आधी पहाट झाली मग सकाळ झाली.

रात्रभर गार वार्‍याने शहारलेली झाडं, सकाळी फ्रेश झाली.

जंगल जागं होऊ लागलं. झाडं डोलू लागली. पानं सळसळू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला.

तर, पिल्लांनी खाऊसाठी किरकिर सुरू केली.

इकडे तिकडे लोळत पडलेले प्राणी उभे झाले.
[…]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..