भारताच्या समुद्रकिनार्यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात. आंतरराष्ट्रीय कायद्या प्रमाणे समुद्र किनार्यापासून २० नॉटीकल माईल्स पर्यंतच्या समुद्राला टेरिटोरिअल वॉटर्स म्हणजे त्या देशाचा समुद्र मानला जातो. या क्षेत्रात […]
द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच.पण त्या पासून मनुका,बेदाणे,वाईन असे विविध प्रकार बनविले जातात.तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हे देखील बऱ्याच जणांच्या आवडीचे. हि द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात.त्यातल्यत्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणाना. हिंदुस्थान भर हि द्राक्षे पिकवीली जातात ह्याच्या पांढरी,हिरवी आणी काळी असे तीन प्रकार असतात.द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून […]
उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का! मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे […]
नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा. ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक, व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ […]
आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव. हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील […]
काय गंमत आहे पहा.. कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल “स्कालरशिप” मिळवुन “अर्थत” झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील “नोटबंदी” वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो….. हं…. या बेकार “अर्थतज्ञांना”… अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,, असो….. बहुदा….. […]
तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती, “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]
कसय…. आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना….. लगेचच बरळतील.,, “आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही…. नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..” आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना… मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात…… “चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच… आपण घाई केल्यास देश पुढे […]
खरच कधी कधी जरा अतीच होत…. प्रेमविरांच हो….. आता बघा ना…. प्रेमात पडताना….. प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की…… जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत …. अस सांगतात… प्रेमात पडल्यावर …… हे जग फक्त “प्रेमावरच” चालत अथवा चाललच पाहीजे….. असा घट्ट गैरसमज होतोच….. शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात…. समजा जर प्रेमभंग […]
एक लक्षात ठेवा…… चांगुलपणा कधीच वाया जात नसतो….. त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच. आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत, कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार, रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी, वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे.. स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय […]