नवीन लेखन...

अमुल्य वेळेची किंमत

The Value of Time

कसय….
आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना…..
लगेचच बरळतील.,,
“आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही….
नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..”
आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना…
मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात……
“चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच…
आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?”..
असतात अशीही लोक…..
घ्या सांभाळुन ……

विवेक जोशी…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..