भयाण वास्तव
आघात जीवघेणे किती सहावे.. सारे सारे , मूक गिळूनी पहावे.. जीवा न काहीच संवेदना उरावी.. श्वासही सारेच , विकलांग व्हावे.. हवीत कशाला नाती ऋणानुबंधी.. ज्यांच्या विरहात शोकाकुल व्हावे.. जर जन्माचाच शेवट मृत्यू आहे.. तर उगा कुणात कां गुंतुनी रहावे.. प्रेम , वात्सल्य ,लळा , जिव्हाळा.. जर हे अळवावरचे पाणी असावे.. तर नकोच भावप्रीतीचा ओलावा.. पाषाणासम जीवन […]