नवीन लेखन...
सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

हास्य वेदना

पाहूनी आरशात रुप स्वताचे उगीचच स्वतःशी हसलीस तू चेहऱ्यावरील तुझ्या.हास्यामागे वेदना लपविल्या होत्यास तू । पाहणारास दिसत होते सदैव तेच हास्य तुझीया चेहऱ्यावरी नाही कुणाला दिसली कधीच त्या हास्यामागील वेदना तुझी । हासत असता अचानक तुझ्या अश्रू दोन ओघळले गालावरी नाही कुणाला त्या अश्रूत दिसल्या वेदना किती जपल्या होत्या ऊरी । सुरेश काळे मो. 9860307752 सातारा […]

प्रतारणा

वाटते पाहू नयेच स्वप्न ना ते भंगण्याची भिती करु नये प्रेम कुणावर ना प्रेमभंगाची ही भिती । घेऊनी स्वप्ने ऊराशी तव जीवनी मी आले स्वप्न ते सत्य करण्या रात्रंदीन मी एक केले । वाटले तुझ्या समवेत नाही कठीण काही जगात मिळता साथ तुझी मजला काय आहे कठीण जगात । परी फसगत अशी जाहली मम स्वप्ने ती […]

थोर गुरुजन

भाग्य असे अती थोर अमुचे असे गुरुजन आम्हा लाभले जन्म जन्मीचे सार्थक की हो या एकाच जन्मी जाहले । दिले विविध ग्रंथातील ज्ञान भाषा इतिहास भुगोल शिकविला विविध कला शास्त्रे शिकविता गणीत जिवनाचे समजाविले । पारंपारीक शिक्षण देऊनी शिक्षीत आम्हाला बनविले आदर्श स्वतःच्या आचरणाने सुसंस्कृत आम्हांला घडविले । करीतो नमन त्या थोर गुरुजना ज्यांनी स्वातंत्र्यवीर बहू […]

नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही. […]

तो आणी ती

दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. […]

श्रावणमास

आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले । कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला । तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला । तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला अती […]

ऊर्मीला एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व

संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही. […]

पहिला विमान प्रवास

आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]

निसर्ग प्रकोप

घे थोडी विश्रांती आता घे थोडी उसंत जराशी आता बरसणे थांब जरा अश्रू डोळ्यातून बरसती । ऊध्वस्त झालीत घरेदारे ऊध्वस्त झालीत स्वप्ने ना राहण्यास घर राहिले ना खाण्यास अन्न ऊरले । होते जाणीव पदोपदी आता नाही निसर्गाची अवकृपा वृक्षतोडीचा अतीरेक झाला यात निसर्गाची ना गलती । येऊ दे आतातरी जाग मानवा थांबावा हस्तक्षेप अतीरेकी सुधारणेच्या नावाखाली […]

पार्सल संस्कृती

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..