नवीन लेखन...

माणसाचे जमिनीवर असणे

जीवनात चढ -उतार येतच असतात , सुखातल्या जीवाला संकटाची झळ बसते , तर दुखाने होरपळून गेलेल्याला सुखाची सुखद शीतल सावली  मिळून जाते. अशा नित्य बदलत्या प्रसंगात माणसाची एक प्रकारे परीक्षाच होत असते. भल्या भल्या माणसांना अशा वेळी स्वतःला नियंत्रित ठेवणे जमू शकत नाही, म्हणूनच आपल्या सभोवतालची असलेली मित्र मंडळी अपेक्षा करीत असतात की-  अशा बिकट  प्रसंगी […]

कवी-लेखक-बालसाहित्यिक – अरुण वि. देशपांडे

आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख. […]

सांगावा सखीचा

सांगावा सखे मिळाला जीव भेटीस आतुरला वाटे कधी पाहीन तुला निघालो बघ भेटायला तू गेलीस तिकडे अन जीव व्याकुळला इकडे जो भेटे तो मज विचारे असे काय झालं रे तुला दिवस जाई कसा बसा रात्र एकटी मोठी वाटे भकास आकाशात या चंद्र एक अकेला वाटे आसुसला जीव तुझा जाणीव मजला आहे निघालो तुज भेटाया अधीरता मनी […]

माझी मेहबूबा (ललित लेख)

साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे ” ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण- […]

वरची खोली (कथा)

मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो. […]

माझा कविता लेखन प्रवास – भाग १

माझा लेखन प्रवास 1983-84 साला पासून सुरु झालेला आहे. सातत्य-सराव- स्वाध्याय ‘ ही लेखनाची त्रि-सुत्री आरंभापासून कायम आहे. आरंभी म्हणजे 1983 ते 1997 अशी 14 वर्ष मी फक्त कथा, लेख, बालकथा असे गद्य लेखन केले. परभणीच्या वास्तव्यात कवी आणि कविता सहवास घडत गेला आणि माझ्यातील कवीला आविष्कृत होण्यास अनुकूल वातावरण मिळाले. […]

तू एक

छान वाटले भेटता तू एक दूर जाऊ नको वेगळी तू एक………  ! भेट तुझी होणे गोष्ट साधी नाही भावले मना असे कुणी आधी नाही……….! भावना छान ही आवडते कुणी मनात घर एक करे नवे कुणी………..! अंतर आहेच खूप गोष्टींचे नात्यात नको यामुळे अंतर…………! कल्पनेतले हे सुंदर जग न्यारे मनास लागू नये वास्तवाचे वारे………..! कवितेने दिली भेट […]

रसिक हो

कौतूक करिती प्रियजन आपले ते मन तेंव्हा किती हो भरूनी पावते  ।। नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता मनात नवी उमेद सतत जागते  ।। सभोवती आपल्या असणे पारखी या सारखी समाधानाची गोष्ट नसते।। रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर कलावंत मनास नेहमी हवी असते   ।। नशीबवान असतात कलाकार असे ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते   ।। शब्द -सूर जुळता संगीत […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १२

विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते . […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ११

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा, त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता. कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,”त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी
परीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते . […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..