नवीन लेखन...

सौदा (कथा)

नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.) […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ४

अन्नावरम हे एक आंध्र मधील गोदावरी डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. तिथे भारतातील किंबहुना जगातील एकमेव श्री सत्यनारायण महाराज मंदिर आहे. ते डोंगरावर आहे. गाड्या वरपर्यंत जातात. भाविक तीन किलोमीटरचा डोंगर चढून जाऊ शकतात किंवा जातात. […]

प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक बाबा कदम

बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे. […]

मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)

साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते. […]

रेषा

तुझ्यासाठी दाही दिशा जाशी तू कुठेही माझ्यासाठी फक्त तूच आशा तू ने सवे कसेही आहेचं कुठे मज आकांक्षा स्वप्नात रमते तुझ्याही विणते नव्याने कोषा तू दे आकार कसेही प्रांतप्रांतातील मुक्त देशा आवडे शोधण्या मलाही या मजपुढे काही रेषा आखून जा जरी पुढेही ही अव्यक्त मौन भाषा न ऐकू ये कुणाही तरी ओतते तप्त शिशा नित्य लाही […]

भाव व्याकुळ मनाचा

भाव व्याकुळ मनाचा एक ढग तरंगत आहे, भाव मन कल्लोळात तो ही गडगडत आहे.. थिजलेल्या अश्रुत एक सौदामिनी अंधारुन आहे, निःशब्द घाव सारे अबोल विद्युलता आकाशी चमकत आहे.. एक अबोध रात्र अवेळी हरणी व्याकुळ भयचर आहे, पुरुष तू उन्मत होशी कधीही वासनेत बळी तिचा जात आहे.. एक गाय करुण अशी हंबरुन वात्सल्य मायेत आहे, एक स्त्री […]

संत सखया पांडुरंगा

संत सखया अगा पांडुरंगा कां? रे रंग तुझा हा काळा ।।धृ।। अयोध्येचा रघुनंदन सावळा गोकुळीचा यदुनंदन तो नीळा म्हणुनी तुच कां रे विठुसावळा।। नीलांबरी, घनमेघ ते सावळे प्रांगणी खेळतो नीळासावळा लोचनी तूच विश्वरूपी सावळा।। निष्पाप रंगले, रुप हरिहराचे द्वैत, अद्वैत एकरूपची झाले वाळवंटी, रंगला स्वर्गसोहळा।। भूधरी ध्वजपताका वैष्णवांच्या नादती टाळमृदंग झांजचिपळ्या विठ्ठल विठ्ठल गजर दंगदंगला।। — […]

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस

हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन. सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू ४ मे रोजी झाला, जे की एक संत आणि फायर फायटर होते. असे म्हणतात की एकदा त्याच्या गावात आग होती, त्याने फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण गाव आग विझविली. त्यानंतर, युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी ४ मे रोजी फायर फाइटर दिवस साजरा केला जातो. […]

बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण

अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]

भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोडा

राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या ‘पीसीओ ‘ क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले. आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ‘ पब्लिक टेलिफोन बूथ ‘ च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. […]

1 18 19 20 21 22 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..