नवीन लेखन...

हरपत चाललेलं समाजभान

दररोज ट्रेनमध्ये एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते..जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही.. डोळे व कान ही अतिशय महत्वाची ज्ञानेद्रीये आहेत. बाहय जगाचं भान ही ज्ञानेद्रीये […]

एकापेक्षा एक

‘झी’ ने एक अनाऊन्समेंट केली, ऐकून मनाची चलबिचल झाली, भाग घ्यायची मी तयारीच केली, कारण स्पर्धा होती …. एकापेक्षा एक “आजी” आली | हे आणि मुल म्हणे, अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ, ‘महागुरुंच्या’ डोळ्यात मावेल कां हा ‘ढग’ ? पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट, म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप | काय नशिब पहा, चक्क […]

उत्साह आणि कृती

काही लोक अतिशय उत्साही असतात. उत्साहाच्या भरात ते वेगवेगळ्या वल्गना करतात. मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्यांचा उत्साह मावळू लागतो. नीलेश आणि ज्ञानेश हे दोघे मित्र खूपच उत्साही होते. प्रत्येक गोष्टीत ते इतके उत्साहाने बोलत की, ऐकणार्‍यांवर त्यांचा खूपच प्रभाव पडत असे. उत्साहाच्या बाबतीत दोघेही एकमेकाला हार जात नव्हते.दिवाळीचे दिवस जवळ आले होते. दिवाळीचे आणि […]

असाध्य ते साध्य

जीवनात कोणतेही आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. शिवाय समोर आलेले कोणतेही आव्हान आपण स्वीकारूच व त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास असला तर कोणतेही असाध्य काम साध्य व्हायला वेळ लागत नाही. एकदा एका राजाला एका विशेष कामासाठी चांगल्या कर्तबगार अधिकार्‍याची गरज होती. असा अधिकारी परीक्षा घेऊनच त्याला निवडायचा होता. त्यासाठी त्याने राजवाड्यासमोरील भव्य […]

२६ जुलै – आजचे दिनविशेष

२६ जुलै १६७७ ः शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत जिंजीचा किल्ला जिंकला. २६ जुलै १६८० : कर्नाटकातील कारवारला बजाजी पंडीत हा इंग्रजांना तहात ठरल्यापेक्षा स्वतासाठी जास्त होन मागायचा.मात्र इंग्रजांनी ते देण्याचे नाकारले आणि संभाजी महाराजांच्या कानावर ही तक्रार घालण्याची योजना इंग्रजांनी आखली. विजय दिन – भारत (कारगिल युद्धाची समाप्ती). घडामोडी १९६५ – मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. २००५ – मुंबई […]

तुझे तुलाच देवून मोठेपण

वेडे आम्ही सारे, तुझेच घेवूनी तुला देतो, त्यातच मोठेपण मिरवितो…१, जाण आहे याची सर्व जगाला चकमा देतो, स्वत:लाही फसविता असतो….२, फुले बागेमधली तोडून तुजला वाहतो, हार त्यांचे करूनी घालतो….३, गंगेतील थोडे पाणी, अर्घ्य आम्ही तुला देतो, भक्तीभावाने अर्पण करितो….४, सारे असूनी तुझे, मीपणा हा सतत राहतो, परी हा भाव दुजासाठी असतो…५ डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

नको नको रे.. झोपु

मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “ गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे रुपया घसरतोय.. घसरु दे अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll लुटालूट, बलात्कार.. बघूच नका रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका नेत्यांचेच पाय धरा बोल […]

संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…

“संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…” कोणे ऐके काळी म्हणायचे,” स्वताःच ठेवाव झाकुन… दुसऱ्याच पहाव वाकुन….”…. म्हणजे आजकाल या म्हणीला काही अर्थ उरलाय अस वाटतच नाही.. कारण स्वताः कडे असलेल आपण झाकुन ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांकरीता ऊघडुन स्वताःच नाराज होतोत….. म्हणजे एखादी वस्तु आपण नविन आणल्यावर भरपुर आनंदात असतोत… कारण तीच वस्तु ईतरांकडे नाही म्हणुन आनंदीच असतोत.. पण […]

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो, त्यांना माहीत नव्हते, सहजपणे सुचणारे, संभाषण ते असते ।।१।। शिक्षण नव्हते कांहीं, अभ्यासाचा तो अभाव, परि मौलिक शब्दांनी, दुजावरी पडे प्रभाव ।।२।। जे कांहीं वदती थोडे, अनुभवी सारे वाटे, या आत्म्याच्या बोलामध्ये, ईश्वरी सत्य उमटे ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे  । खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे  ।।१।। झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके  । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके  ।।२।। संसार चक्र  भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी  । नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी  ।।३।। पिल्लांना त्या पंख फुटता, उडूनी गेल्या घरटे […]

1 2 3 4 5 6 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..