नवीन लेखन...

उपयोगीता हेच मूल्य

चष्मा लावूनी करीत होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण, दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून ।।१।। फुटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी, पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।। चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम, खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।। वस्तूचे मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती, तोलण्यास धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां […]

बस्स झाले – आता आमूलाग्र बदल हवा

श्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यावर जाहीर केले होते की ते आर टी ओ च्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवतील. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे केल्यापासून उभा देश त्यांना ओळखू लागला आहे. आठवा ते पूर्वीचे दिवस ज्यामधे पुण्याला जाताना घाटात ५-५ तास आडकून पडावे लागत असे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी यांनी […]

रस्त्यावरचा गोंधळ

भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो. न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची । पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।। सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला । आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।। करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा । […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १०

सामिष किंवा आमिष खाद्य संस्कृती ही झाली शेती व्यवस्थापनाची अंतिम पायरी. परंतु खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण जितक्या झपाट्याने झाले त्यामानाने प्रत्यक्ष शेती व्यवसायाचे औद्योगीकरण बर्‍याच धीमेपणाने झाले. याची सुरुवात झाली ती शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला तेव्हापासून. परंतु या बदलाची झळ जाणवण्यासाठी विसावे शतक निम्मे सरून जावे लागले. दुसर्‍या महायुद्धानंतर खर्‍या अर्थाने शेतकी व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपाने अमेरिकन […]

वाल्मिकी रामायण – रामसेतुचे पूर्ण सत्य

रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी  वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, […]

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देऊनी सर्व जनां, आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना ।।१।। शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी, फडफड करीत मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।। जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकुनी हास्य टिपते, हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।। अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसती, दिव्यामधले तेल संपता, काजळी […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

शुध्द आणि बेशुध्द !

कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने […]

उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]

1 6 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..