नवीन लेखन...

उंबरठा (१९८२)

डी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते..
[…]

लाखाची गोष्ट (१९५२)

ग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे..
[…]

भव्य दुष्काळी पर्यटन महोत्सव

शहरी नागरिकांना, राजकीय नेत्यांना, ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळाचा जिवंत अनुभव घेता यावा यासाठी शासनाने भव्य दुष्काळी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
[…]

साधी माणसं (1965)

आनंदघन यांचे सुरेल संगीत आणि “ऐरणीच्या देवा” सारखे सदाबहार अजरामर गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. या चित्रपटाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते..
[…]

पक्षांना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणार्‍या पक्षांची ते टीपताना …..
[…]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..