नवीन लेखन...

लाखाची गोष्ट (१९५२)

  

ग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे. तर राजा परांजपे स्वत: नायकाच्या भूमिकेत होते, या व्यतिरिक्त राजा गोसावी, दामु अण्णा मालवणकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा एका तरुण मुलाभोवती फिरते ज्याला एक मुलगी प्रचंड आवडते. आणि या चित्रपटात वळण तेव्हाच येते ज्यावेळी त्या मुलीचा बाप लग्नासाठी मुलासमोर अटी घालतो. सोबतच एक लाख रुपये देऊन ते योग्यरित्या खर्च करायचे अशी ही विचित्र अट असते. पुढे ते पैसे खर्च करताना काय गमती जमती होतात हे सर्व या चित्रपटात बघायला मिळते.

चला तर मग पाहूया, लाखाची गोष्ट या सिनेमातील एक दृष्य..


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..