नवीन लेखन...

साधी माणसं (1965)

  

चंद्रकांत मांढरे, सुलोचना, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, चंद्रकांत गोखले यांसारख्या कलाकारांची फौज, सोबतच आनंदघन यांचे सुरेल संगीत आणि “ऐरणीच्या देवा” सारखे सदाबहार अजरामर गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. खेडयातून शहरात आलेले एक कुटुंब आणि त्यांचा दैनंदिन जीवनक्रम या चित्रपटातून मांडला आहे. तर साध्या आणि भोळ्या-भाबड्या लोकांची केली जाणारी पिळवणूक, स्त्रीयांवर वाईट नजर, तिच्या पतीला होणारा त्रास हा विषय “साधी माणसं” मधून उत्तमरित्या भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनातून साकार झाला आहे. या चित्रपटाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.

चला तर मग पाहूया, १९६५ साली प्रदर्शित झालेला साधी माणसं हा चित्रपट..


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..