नवीन लेखन...

मुंबईकरांचे “जीवन”समस्या कारणे व उपाय

आपल्या अमर्याद वाढत्या लोकसंख्येला मुलभूत गरजा भागवताना पालिका व शासन मेटाकुटीस आले आहे, तसेच आपण सर्वांनी निसर्गर कुरघोडी केल्याने निसर्गराजा रागावला आहे. कुठे पाउस जास्त, कुठे थंडी तर कुठे बर्फ फाडतो. या ग्लोबलवार्मिंगचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहेत. ते थांबण्यासाठी व पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी काही प्रयत्न ! […]

राजकारणातील काही ‘गुळगुळीत’ वाक्ये

राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :
[…]

मातृभूमीशी ‘गद्दारी’!

आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !
[…]

1 2 3 4 5 6 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..