नवीन लेखन...

कोकणातील बागायती फळ शेती

आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत. […]

शिवकाल भूषण

भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ काय खोटं आहे यात? शिवछत्रपतींना जर स्वातंत्र्याचा, स्वराज्य स्थापनेचा उत्कट, […]

भारत सुवर्णभूमी…

भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात, जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हे बसेरा, वह भारत देश हे मेरा ….. या गाण्यातील एका वाक्यातूनच सुवर्णभूमी भारत देशाची महती विशद होते. […]

ज्ञानगंगेच्या प्रवाहात

‘आई गं! खूप त्रास होतोय गं मला चालताना. घेऊन दे ना मला नवीन चप्पल. वाटल्यास मला दोन दिवस जेवायला देऊ नको. मी उपाशीपोटीच तुझ्यासोबत कामाला येईल. बघ ना माझ्या पायाकडे, त्या भेगांमधून किती रक्त येतंय?’ भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला […]

चिमूटभर आनंद

एकदा रूक्मिणी आणि सत्यभामा दोघीजणी कृष्णाला जेवायला वाढत होत्या. म्हणजे बरीच मोठी पंगत बसली होती पण त्या दोघींचं लक्ष कृष्णाला काय हवं-नको याकडेच लागलं होतं. सत्यभामा अगदी आग्रहाने कृष्णाला श्रीखंड वाढत होती आणि कृष्णही तितक्याच प्रेमाने तिनं वाढलेलं श्रीखंड खात होते. आपण केलेला आग्रह कृष्णाला आवडतोय. आपल्या हातून कृष्ण पुन: पुन: श्रीखंड घेतायत.. हे बघून सत्यभामेला […]

कुठून आली व्यंगचित्रे?

एकोणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये बाजाराच्या दिवशी काहीजण पथारी मांडून आल्यागेल्याची व्यंगचित्रे चितारून विकत असा उल्लेख आहे. जेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रिंटींग मशीनचा शोध लागला तेव्हापासून व्यंगचित्रे नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. नियतकालिके त्याअगोदर हस्तलिखित स्वरूपात होती; पण (प्रत्येक कॉपीवर तेच चित्र चितारणे जवळपास अशक्य होते.) पंच, टाइम्स, लाइफ ही प्रिंटिंग मशीनवरची नियतकालिके, व्यंगचित्रे प्रसिद्ध करू लागली. युरोप, इंग्लंड […]

अभंग:आत्म्याचे चिरंतन तत्त्व

‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते. तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या या दोन साक्षात्कारी संतांनी ‘अभंग’ रचनेला प्रथम सुरुवात केली आणि शाश्वत मराठी कवितेची ‘अभंग’वाणी अवकाशभर निनादू लागली. उन्हाचे चांदणे करणारे हे दोन अद्भुत महाकवी अभंग वाङ्मयाचे केवळ निर्माते नव्हते, तर […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..